एक्स्प्लोर

India@47: 2047 पर्यंत भारताचा चेहरा-मोहरा बदलणार, मध्यमवर्गीय लोकसंख्येत होणार मोठी वाढ; वाचा सविस्तर

बिझनेस टुडे मासिकाच्या अहवालानुसार 2047 मध्ये मध्यमवर्गीय लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. याचा फायदा देशाच्या अर्थव्यवस्थेला होणार आहे. 

Rise of Indian Middle Class: भारत सध्या जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था (Economy) आहे. देश एक मोठी जागतिक शक्ती म्हणून उदयास येण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे. यामध्ये मध्यमवर्गीयांचं (middle class) मोठं योगदान आहे. दरम्यान, बिझनेस टुडे मासिकाच्या अहवालानुसार 2047 मध्ये मध्यमवर्गीय लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. याचा फायदा देशाच्या अर्थव्यवस्थेला होणार आहे. 

गेल्या काही वर्षांत भारत एक मोठी जागतिक आर्थिक शक्ती म्हणून उदयास आला आहे. सध्या भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. ब्रिटन आणि फ्रान्सनंतर येत्या काही वर्षांत भारत जीडीपीच्या बाबतीत जर्मनी आणि जपानला मागे टाकेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भारत लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. भारताच्या वाटचालीत मध्यमवर्गीयांचे मोठे योगदान आहे.

मध्यमवर्गीयांची लोकसंख्या किती? 

बिझनेस टुडे मासिकाच्या अहवालानुसार, 2047 मध्ये, जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळून 100 वर्षे पूर्ण होतील, तेव्हा भारताच्या एकूण लोकसंख्येमध्ये मध्यमवर्गाचा वाटा 60 टक्क्यांहून अधिक होईल. 2005 मध्ये भारताच्या एकूण लोकसंख्येमध्ये मध्यमवर्गाचा वाटा केवळ 14 टक्के होता. देशात मध्यमवर्ग झपाट्याने वाढत असून, येत्या काही वर्षांत त्यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. जेव्हा भारताला स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होतील, तेव्हा भारतातील मध्यमवर्गीय लोकांची संख्या 1 अब्जाहून अधिक होईल. सध्या भारतात मध्यमवर्गाचा वाटा खूपच कमी आहे. Price Ice 360 ​​च्या सर्वेक्षणानुसार, 2021 च्या आर्थिक वर्षात भारताच्या एकूण लोकसंख्येमध्ये मध्यमवर्गाचा वाटा 30 टक्के होता. हे पुढील 10 वर्षांत म्हणजे आर्थिक वर्ष 2031 पर्यंत 47 टक्के आणि आर्थिक वर्ष 47 पर्यंत 61 टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. 

दरडोई उत्पन्नात वाढ होणार 

भारतातील मध्यमवर्गीय लोकांची संख्या जसजशी वाढत जाईल तसतसे भारताचे दरडोई उत्पन्नही वाढेल. SBI रिसर्चच्या अहवालानुसार, सध्या भारताचे दरडोई उत्पन्न सुमारे $2,500 इतके आहे. जे भारतीय चलनात सुमारे 2 लाख रुपये आहे. हा आकडा गेल्या आर्थिक वर्षातील आहे. SBI संशोधनानुसार, भारताचे दरडोई उत्पन्न 2046-47 पर्यंत $12,400 पर्यंत वाढेल. म्हणजेच 2047 पर्यंत भारताचे दरडोई उत्पन्न 14.9 लाख रुपये होईल. देशाचे दरडोई उत्पन्न वाढवण्यात सर्वात मोठा हातभार लावणाऱ्या मध्यमवर्गासोबतच कनिष्ठ वर्गातील लोकांचे उत्पन्नही वाढणार आहे. जर आपण मध्यमवर्गावर नजर टाकली तर 2047 पर्यंत त्यात सामील होणार्‍या 61 टक्के लोकसंख्येचे वार्षिक उत्पन्न 5 लाखांवरून 30 लाखांपर्यंत वाढणार आहे.

10 वर्षात परतावा वाढला 

2023-24 च्या मूल्यांकन वर्षात प्राप्तिकराचा नवा विक्रम झाला आहे. यावेळी 7.09 कोटी आयकर रिटर्न भरले गेले आहेत, जो आत्तापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. 10 वर्षांपूर्वी आयटीआर भरणाऱ्यांची संख्या सुमारे 1.50 कोटी होती. याचा अर्थ गेल्या 10 वर्षांत आयकर रिटर्न भरणाऱ्यांची संख्या 4 पटीने वाढली आहे. SBI ने दिलेल्या माहितीनुसार, 2022-23 या आर्थिक वर्षात केवळ 59.1 टक्के कर्मचारी करपात्र बेसमध्ये समाविष्ट होते. आर्थिक वर्ष 2047 पर्यंत त्यांचा हिस्सा 78 टक्क्यांपर्यंत वाढेल आणि 56.5 कोटी लोक करपात्र आधाराखाली येतील. 

महत्त्वाच्या बातम्या:

Unemployment In India: देशात 25 वर्षांखालील 42 टक्के तरुण बेरोजगार; अहवालातून भीषण वास्तव समोर

महत्त्वाच्या बातम्या

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! PM किसान योजनेचे 2000 रुपये मिळवायचे असतील तर आधी 'ही' तीन कामे करा, अन्यथा...
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! PM किसान योजनेचे 2000 रुपये मिळवायचे असतील तर आधी 'ही' तीन कामे करा, अन्यथा...
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? श्रावण महिन्यात दरात घसरण होणार की वाढ? जाणून घ्या सविस्तर माहिती 
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? श्रावण महिन्यात दरात घसरण होणार की वाढ? जाणून घ्या सविस्तर माहिती 
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
Mhada Lottery 2026 : नाशिकमध्ये घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर
म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर; ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला प्रारंभ

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Siddaramaiah: 'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
Zimbabwe vs India, 3rd T20I: टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
Embed widget