एक्स्प्लोर
Advertisement
Kolhapur Water Dispute | इचलकरंजीला पाणी देण्यावरून संघर्ष, पाणी दिल्यास महामार्ग रोखण्याचा इशारा
कोल्हापूरच्या दुधगंगा नदीतून इचलकरंजी शहराला पाणी देण्यास सहा तालुक्यांनी विरोध केला आहे. या आंदोलनाचा पुढचा भाग म्हणून आज बिद्री गावातील पुलावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. जर सरकारने पाणी देण्याचा निर्णय मागे घेतला नाही तर महामार्ग रोखण्याचा इशारा देण्यात आलाय आहे. या सहा तालुक्यातील नागरिकांनी 20 वर्षांपूर्वी पाण्यासाठी महामार्ग रोखला होता. आता त्याच पाण्यासाठी पुन्हा एकदा आंदोलन करणार असल्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केलाय. त्यामुळे इचलकरंजी शहराला पाणी देण्याच्या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील वाद आता चिघळणार हे नक्की झालंय.
राजकारण
Atul Londhe On Pm Modi : निवडणूक हरण्याच्या भीतीने मोदी देशासमोर रोज खोटं बोलतात, अतुल लोढेंची टीका
Hamid Dabholkar On Narendra Dabholkar Case : ज्यांना निर्दोष सोडलं त्यांच्याविरोधात कोर्टात जाणार
TOP 80 : 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 10 May 2024 : ABP Majha
नरेंद्र दाभोलकर प्रकरणाचा 11 वर्षानंतर निकालाचा दिवस; आजपर्यंत काय काय घडलं?
TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज: 09 PM : 09 May 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement