एक्स्प्लोर
Advertisement
Vasai Fire | देवपूजेसाठी लावलेलं धूप जीवावर बेतलं, अग्नितांडवामुळे संपू्र्ण घराची झाली राख | वसई
धूप पेटल्यानं संपूर्ण संसाराची राखरांगोळी झाल्याची घटना समोर आली आहे. संध्याकाळी, सकाळी देवाच्या पाया पडताना आपण सर्वच जण धूप किंवा अगरबत्ती पेटवतो. मात्र धूप पेटवताना किंवा पेटवल्यानंतर योग्य ती काळजी घेतली नाही तर काय संकट ओढवू शकतं याची प्रचिती मुंबईजवळच्या वसईमध्ये आली आहे. वसईमध्ये धुपानं पेट घेतला आणि त्यानंतर लागलेल्या आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण घरच कवेत घेतलं. वसईच्या एव्हरशाईन परिसरातल्या स्टार रेसिडन्सीमधली ही घटना आहे. इमारतीच्या सातव्या मजल्यावरच्या घरातलं सामान आगीत जळून खाक झालंय. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.
महाराष्ट्र
Sharad Pawar Baramati : आघाडीत सगळ्या जागा घेऊन चालत नाही,काही सोडाव्या लागतात : शरद पवार
Bachchu Kadu : तिसरी आघाडी महाशक्ती ही शेतकऱ्यांसाठी- बच्चू कडू
Ajit Pawar Pune : पावसामुळे पुणेकरांची अडचण होऊ नये म्हणून पंतप्रधानांनी कार्यक्रम रद्द केला-पवार
Hingoli : संतोष बांगर यांच्या पुढाकारातून परडी मोड येथे विपश्यना केंद्राचे भूमिपूजन
Mumbai Accident : कल्याण-पत्री पुलावर 106 चाकांचा ट्रेलर उलटल्यानं वाहतूक कोंडी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
विश्व
पुणे
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion