एक्स्प्लोर
Advertisement
Ratnagiri Oil : समुद्रकिनारी तेलाचा तवंग, स्थानिकांची तक्रार! तेलाचे नमुने तपासणीसाठी पाठवले
रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर आणि रत्नागिरी तालुक्यातील काही समुद्रकिनारी सध्या तेलाचा तवंग असल्याचं बोललं जात आहे. त्याचं कारण म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातला समुद्र हद्दीत सिंगापूर मधील एका कंपनीचा बार्ज उलटला आणि त्यातील तेल सध्या समुद्रकिनारी पसरल्याचे बोलले जात आहे. दरम्यान याबाबतचे नमुने सध्या तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. प्रदूषण मंडळांना मात्र हा तेलाचा तवंग नसून शेवाळचा एक प्रकार आहे. त्याचा कोणताही धोका समुद्र जिवांना नाही. मच्छीमारांनी किंवा स्थानिक आणि त्याबाबत काळजी करण्याचे कारण नसल्याचे म्हटलं आहे. अर्थात याबाबतचे नमुने तपासल्यानंतरच नेमकी माहिती समोर येणार आहे. सिंगापुरी कंपनीचे बार्शी खोल समुद्रात उलटल्यानंतर ते सध्या गुहागर तालुक्यातील पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावरती आले आहे.
रत्नागिरी
Maharashtra Budget : अर्थसंकल्पाकडे गृहिणींचं लक्ष; रत्नागिरीतील महिलांची काय अपेक्षा ?
Ratnagiri Khed : रत्नागिरीतील खेडमध्ये भूस्खलन; मुख्य रस्त्यावर दरड कोसळली
Ratnagiri Sheti Farming Video : कोकणात पावसाची दमदार हजेरी, पेरणीच्या कामांना वेग
Ratnagiri कोकणाचा राजा कोण? निकालाआधीच मतमोजणी केंद्रावर कडेकोट बंदोबस्त
Narayan Rane on Voting : मी तीन लाख मतांनी जिंकणार, मतदानानंतर नारायण राणेंना विश्वास
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion