एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर वाहतूक बंद, आंबा घाटातील वाहतूक ठप्प; वाहनांच्या लांबच लांब रांगा
Traffic closed on Ratnagiri Kolhapur road: वाहतूक ठप्प झाल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मुसळधार पावसामुळे मातीचा मलबा अजून खाली येण्याची शक्यता आहे.
Traffic closed on Ratnagiri Kolhapur road
1/10

महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची संततधार सुरु आहे.
2/10

रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे.
3/10

मातीचा ढिगारा रस्त्यावर आल्यामुळे वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे.
4/10

वाहतूक ठप्प झाल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
5/10

मुसळधार पावसामुळे मातीचा मलबा अजून खाली येण्याची शक्यता आहे.
6/10

मलबा हटवण्यासाठी दोन जेसीबी लावण्यात आले आहेत.
7/10

दुसरीकडे, कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरु आहे.
8/10

पंचगंगा नदी पुन्हा एकदा पात्राबाहेर येण्याची शक्यता आहे.
9/10

राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे मोसमात पहिल्यांदाच उघडले आहेत.
10/10

धरण पाणलोट क्षेत्रांमध्ये होत असलेल्या पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.
Published at : 18 Aug 2025 12:32 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
ट्रेडिंग न्यूज
राजकारण



















