एक्स्प्लोर
Advertisement
Saamana Editorial : मोदी स्टेडियमवर राजकारण हरले,पण क्रिकेट जिंकले, 'सामना'तून मोदी यांच्यावर निशाणा
Saamana Editorial : 'सामना'तून पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा, मोदी स्टेडियमवर राजकारण हरले, पण क्रिकेट जिंकले - सामना ..
सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्याला पंतप्रधान मोदींची उपस्थिती आणि भारताचा पराभव यावरुन टीका करण्यात आलीय. भारत विश्वचषक जिंकू शकला नाही याचे दुःख आहे. पण जिंकल्यानंतर भाजपने विश्वचषक ताब्यात घेऊन मिरवण्याची जी तयारी केली होती त्यावर मात्र पाणी पडले. मोदी स्टेडियमवर राजकारण हरले; पण क्रिकेट जिंकले, असं सामनात म्हटलं आहे.
राजकारण
Aditya Thackeray On EVM Hacked : फसवणूक करणाऱ्यांना शपथ देणार का? ईव्हीएमवरून आरोप प्रत्यारोप
Pankaja Munde : पंकजाताईंना पाहताच कुटुंबियांनी फोडला टाहो; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला
Cm Eknath Shinde Meeting : मुख्यमंत्री शिंदेंच्या मुंबईतील नंदनवन बंगल्यावरील बैठक संपन्न
Sanjay Nirupam on Ravindra Waykar : EVM Hack केलं असतं तर वायकर कमी लीडने जिंकले नसते
Ravindra Waykar on EVM : ईव्हीएमसोबत छेडछाड केल्याचा प्रश्नच येत नाही, रवींद्र वायकरांची प्रतिक्रिया
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
महाराष्ट्र
सांगली
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement