एक्स्प्लोर
Advertisement
Maharashtra Karnataka Crisis : जतनंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा अक्कलकोट, सोलापूरवर दावा
महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद सध्या चांगलाच पेटलाय... काल बसवराज बोम्मई यांनी जत तालुक्यावर दावा सांगितल्यानंतर महाराष्ट्रात मोठं राजकीय वादळ उठलं... आणि यामध्ये आता महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या दोन मोठ्या भाजप नेत्यांमध्येच जुंपल्याचं पाहायला मिळतयं... महाराष्ट्रातली एक इंचही भूमी कर्नाटकात जाणार नाही असं फडणवीसांनी ठणकावून सांगितल्यानंतर आज बसवराज बोम्मई यांनी आपली बडबड सुरूच ठेवलेय.... जतनंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी अक्कलकोट, सोलापूरवर दावा केलाय.
बसवराज बोम्मई यांनी हे वादग्रस्त ट्विट केलयं. ट्विटमधून बोम्मई यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरही टीका केली आह
राजकारण
Dharmaveer 2 Poster Release:धर्मवीर 2 चित्रपटाचं पोस्टर लाँचिग, CM Eknath Shinde यांचं भाषण
Jitendra Awhad : कुठलीही योजना येऊद्या गद्दारीला क्षमा नाही, जितेंद्र आव्हाडांची टीका
Raj Thackeray on Pune Accident : निबंध लिहण्याची शिक्षा पैशांच्या देवाण-घेवाणी शिवाय होऊच शकत नाही
Sharad Pawar on Narendra Modi : काँग्रेसमुक्त म्हणणाऱ्या मोदींनी किती जागा घटल्या बघावं- पवार
Maharashtra Budget 2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion