एक्स्प्लोर
PM Modi | पंतप्रधान मोदींकडून शरद पवारांचं कौतुक,तर गुलाम नबी आझाद यांना निरोप देताना अश्रू अनावर
नवी दिल्ली : राज्यसभेत आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह राज्यसभेतील चार सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. या सदस्यांना सभागृहात निरोप देण्यात आला. गुलाम नबी आझाद यांच्यासोबतच्या आठवणी सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आले.
दहशतवादी हल्ल्यानंतरचा गुलाम नबी यांच्याबद्दलचा अनुभव सांगताना मोदी म्हणाले, दहशतवादी हल्ल्यानंतर आझाद यांनी मला फोन केला आणि ते फोनवर खूप रडले. त्यावेळी मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो. आझाद यांच्याशी माझे कायम मैत्रीचे नाते आहे. राजकारणात आम्ही ऐकमेकांवर टीका केला परंतु त्यांच्याविषयी माझ्या मनात कायमच आदर आहे.
बातम्या
Sanjay Raut On Thackeray Brothers Yuti : शिवडीमधील ३ प्रभागांवरून अडकलेल्या जागावाटपाची चर्चा पूर्ण
Railway Tickit : मासिक तिकीट काढणाऱ्यांना भाडेवाढीचा फटका नाही, खिशाला कात्री बसणार
Bajirao Dharmadhikari : सोनवणेंनी खासदारकीची गरिमा संपवली, बाजीराव धर्माधिकारी यांचा हल्लाबोल
Kopargaon NCP Vs BJP : कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ भाजप- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले
Sanjog Waghere Join BJP : संजोग वाघेरे भाजपात प्रवेश करणार, मुंबईकडे रवाना
आणखी पाहा




















