एक्स्प्लोर
Advertisement
Bharat Bandh | सीएए,एनआरसीविरोधात आज भारत बंदची हाक | ABP Majha
सीएए, एनआरसी आणि ईव्हीएम विरोधात बहुजन क्रांती मोर्चातर्फे आज भारत बंदची हाक देण्यात आलीय.. याचा परिणाम आता मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर झालेला दिसतोय. कांजूर मार्ग स्टेशनवर बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे रोखल्यानं मध्य रेल्वेची वाहूतक १५ मिनिटं उशिरानं सुरु आहे. आंदोलकांना बाजूला करुन लोकलसेवा सुरु करण्यात आलीए. तरी, मध्य रेल्वेनं आंदोलकांना लोकल न थांबवण्याचं आवाहन केलंय. देशात डीएनएच्या आधारावर राष्ट्रीय नागरिक नोंदणी अर्थात एनआरसी लागू व्हावा, अशी मागणी करण्यात येतेय.
मुंबई
Ramabai Nagar Redevelopment : मंत्रिमंडळाच्या बैठकीत रमाबाईनगर पुनर्विकासाचा निर्णय
Zishan Siddiqui : भारतनगर झोपडपट्टीच्या जागेवर SRF, बिल्डरांची दादागिरी - सिद्दीकी
Dharavi Mosque : धारावीतल्या मशिदीतल्या बेकायदा हॉलचे पाडकाम सुरू
Sanjay Raut Mumbai : शिंदे गटाने दसरा मेळावा सूरत किंवा गुवाहाटीला घ्यावा; संजय राऊतांचा हल्लाबोल
Bhandup : भांडूपमध्ये शाळकरी मुलीकडून लैंगिक अत्याचाराचा बनाव
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
क्रीडा
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion