एक्स्प्लोर
Mumbai University : मुंबई विद्यापिठात 2011 साली झालेल्या भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह
मुंबई विद्यापीठात २०११ साली झालेल्या भरती प्रक्रियेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय. डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि प्रोग्रामर असा अनुभव असलेल्या
असलेल्या विनोद पाटील यांची तेव्हा उपकुलसचिवपदी कशी नियुक्ती झाली असा सवाल आता केला जातोय. विनोद पाटील आणि अन्य १७ जणांची वेगवेगळ्या पदावर अशीच नियुक्ती केली होती अशी माहिती समोर येतेय. उपकुलसचिवपदी १० वर्षे काम केल्यानंतर विनोद पाटील यांची आता जळगावमध्ये विद्यापीठात आता कुलसचिव पदावर नियुक्ती झाली आहे. त्यामुळे १० वर्षांनंतर आता मुंबई विद्यापीठातील भरतीबाबत प्रश्नचिन्हं उपस्थित केलं जातंय.
मुंबई
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
आणखी पाहा






















