एक्स्प्लोर
Zero Hour Sarita Kaushik : शनिवार वाड्याच्या नावावर जे होतंय ते निव्वळ राजकारण- सरिता कौशिक
महाराष्ट्राच्या राजकारणात 'शनिवार वाडा' प्रकरणावरून सुरू असलेल्या वादावर 'एबीपी माझा'च्या कार्यकारी संपादिका सरिता कौशिक यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे. 'खरंतर आपला धर्म धार्मिक स्थानांवर किंवा आपल्या घरात किंवा त्यासाठीच्या नियोजित स्थानांवरच पाळायला हवा. हे हिंदूंनाही लागू आहे, हे मुसलमानांनाही आणि हेच शनिवारवाड्यालाही लागू होतं,' असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. पूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरण निर्णायक नव्हते, मात्र आता प्रत्येक पक्ष मतदार डोळ्यासमोर ठेवून भूमिका घेत असल्याचे त्यांनी म्हटले. काँग्रेसच्या काळात मुसलमानांचे लांगूलचालन होत असल्याचा आरोप भाजपने यशस्वीपणे लोकांच्या मनात रुजवला, ज्यामुळे राजकीय समीकरणे बदलली. सध्या शनिवार वाड्याच्या नावाखाली जे सुरू आहे, ते निव्वळ राजकारण असल्याचे मत सरिता कौशिक यांनी मांडले.
महाराष्ट्र
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
Nandurbar Sarangkheda Horse Fair : सारंगखेड्यात अश्वांचा मेळा;देशभरातून 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement



















