एक्स्प्लोर
Shaktipeeth Expressway: 'महामार्गात बदल होऊ शकतो', मुख्यमंत्री Fadnavis यांची मोठी घोषणा; विरोधानंतर सरकार नरमले?
नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तिपीठ महामार्गावर (Shaktipeeth Expressway) महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. या महामार्गाला शेतकरी नेते राजू शेट्टी (Raju Shetti) आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांच्यासह अनेक भागांतून विरोध होत आहे. 'शक्तिपीठ महामार्गामध्ये बदल होऊ शकतो,' असे मोठे वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केले आहे. विशेषतः सोलापूर (Solapur), सांगली (Sangli) आणि कोल्हापूर (Kolhapur) या जिल्ह्यांमध्ये बदलाची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. दिवाळी मिलननिमित्त नागपूरच्या रामगिरी या शासकीय निवासस्थानी आयोजित अनौपचारिक गप्पांमध्ये त्यांनी हे संकेत दिले. सरकारच्या या पवित्र्यामुळे, शेतकऱ्यांच्या विरोधामुळे प्रखर झालेल्या या मुद्यावर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र
BJP Elections Special Report तिकीट देताना निष्ठावंतांना डावललं? भाजप कार्यकर्त्यांचा संताप
Yogesh Gonnade आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारकरुन अर्ज,शिवसेनेकडून उमेदवाराला स्मशानभूमीत AB फॉर्म
Neelam Gorhe : भाजपा आम्हाला काहीही स्पष्ट करत नाही; आमची युती...; नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या?
Raj Thackeray At Matoshree : राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल
Prakash Ambedkar on Election 2026 :सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार? प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























