एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
Farmers Protest: विमा कंपनीच्या काट्यात घोटाळा? शेतकरी संतापले
परभणीच्या पालम तालुक्यातील खराब धानोरा गावात पीक विमा कंपनीच्या विरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. अॅग्रीकल्चरल इन्शुरन्स कंपनीकडून (Agricultural Insurance Company) करण्यात आलेल्या पीक कापणी प्रयोगात वजनकाट्यात तफावत आढळल्याने हा वाद निर्माण झाला. 'तत्काळ पीक विमा कंपनी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करावा', अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे. विमा कंपनीच्या वजनकाट्यावर जे पीक ५ किलो भरले, तेच पीक इतर काट्यांवर ३ किलो भरले. या दोन किलोच्या फरकामुळे आपली फसवणूक होत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी पालम तहसील कार्यालय आणि पोलीस ठाण्यात ठिय्या दिला आहे. कारवाईच्या मागणीसाठी शेतकरी काल रात्रीपासून आंदोलन करत आहेत.
महाराष्ट्र
Devendra Fadnavis on Sharad Pawar : जो जीता वही सिकंदर, पराभव स्वीकारा! फडणवीसांचे पवारांना प्रत्युत्तर; मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार
Ahilyanagar Leopard : आता गळ्यात पट्टे घालून फिरावं का? बिबट्याच्या हल्ल्यात वाढ, गावकऱ्यांचा संताप
Faridabad Big Breaking : फरीदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचा नौगाममध्ये स्फोट, 9 जणांचा मृत्यू
Devendra Fadnavis on Sharad Pawar : पराभवाचं विरोधकांनी आत्मचिंतन करावं, फडणवीसांची पवारांवर टीका
CMST Bag Found : मुंबईतील CSMT बाहेर संशयास्पद बॅग; परिसरात काही काळ तणाव
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement























