एक्स्प्लोर
Mumbai Hostage Crisis: रोहित आर्य नावाच्या व्यक्तीने 17 मुलांना डांबून ठेवलं, कारण काय?
मुंबईतील पवई (Powai) परिसरात वेबसीरीजच्या ऑडिशनच्या (Web Series Audition) नावाखाली सतरा मुलांना ओलीस ठेवल्याची धक्कादायक घटना घडली. रोहित आर्य (Rohit Arya) नावाच्या व्यक्तीने मुलांना डांबून ठेवले होते. 'तुमच्याकडून जराही चूक झाली, तर मी संपूर्ण जागेला आग लावेन आणि स्वतःला संपवेन', असा थेट इशारा आरोपी रोहित आर्यने व्हिडिओद्वारे पोलिसांना दिला. पोलिसांनी अत्यंत नाट्यमयरित्या स्टुडिओच्या बाथरूममधून प्रवेश करून आरोपीला ताब्यात घेतले आणि सर्व मुलांची सुखरूप सुटका केली. घटनास्थळावरून एक एअर गन आणि काही रसायने जप्त करण्यात आली आहेत. रोहित आर्य याने हे कृत्य का केले, यामागे त्याचा नेमका हेतू काय होता, याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत. मुलांची सुखरूप सुटका झाल्याने पालक आणि नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
महाराष्ट्र
Prithviraj Chavan on India PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Mahayuti on BMC Election : महायुतीचं ठरलं, मुंबईसाठी पुढील दोन दिवसांत जागावाटपासाठी बैठक
Raigad Bharat Gogavale : अलिबागच्या खारभूमी योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार , गोगावले म्हणतात...
Kalyan Dombivali Rapido captain : कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
Eknath Shinde On CIDCO : नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त, सिडकोच्या घरांमध्ये सूट
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















