एक्स्प्लोर
Mumbai Satyacha Morcha : मतदार यादीत प्रचंड घोळ, निवडणुका घेऊ नका; मनसेची मागणी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आणि महाविकास आघाडीने (MVA) मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात काढलेल्या मोर्चात मतदार याद्यांमधील गंभीर त्रुटींचा मुद्दा उचलून धरला. मनसे कार्यकर्त्यांनी 'मतदार याद्या जोपर्यंत सुव्यवस्थित होत नाहीये, तोपर्यंत निवडणुका होऊ द्यायच्या नाहीत', अशी आक्रमक भूमिका घेतली. या मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी मतदार यादीत प्रचंड घोटाळा झाल्याचा आरोप केला. यामध्ये मृत व्यक्तींची नावे असणे, एकाच व्यक्तीची अनेक ठिकाणी नोंद असणे, एकाच घरावर ५०० लोकांची नावे असणे आणि वडिलांचे वय ४० तर मुलाचे वय ६२ वर्षे अशा विचित्र चुका असल्याचा दावा आंदोलकांनी केला. राज ठाकरे यांच्या नेतृत्वात मनसे आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चर्चगेट येथे जमून निवडणूक आयोगाच्या कारभाराचा निषेध केला.
महाराष्ट्र
Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha
Sanjay Shirsat On Mahayuti And Ravindra Chavan:...तर स्वतंत्र लढू; शिवसेना शिंदे गटाचा भाजपाला इशारा
Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
जॅाब माझा
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion





















