एक्स्प्लोर
Mumbai Fire: जोगेश्वरीमधील JNS टॉवरला OC नव्हती? 'पालिकेच्या दुर्लक्षामुळे आग' - स्थानिकांचा आरोप
मुंबईतील जोगेश्वरी पश्चिम येथील जेएमएस बिझनेस सेंटरला लागलेल्या भीषण आगीत इमारतीचे अनेक मजले जळून खाक झाले आहेत. या घटनेत पालिकेच्या दुर्लक्षाचा मुद्दा ऐरणीवर आला असून, मनसेने गंभीर आरोप केले आहेत. 'इमारतीला ओसी नसतानाही गोदामं आणि दुकानं सुरू असल्याचा आरोप मानसेने केला आहे.' अग्निशमन दलाच्या जवानांनी चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले आणि इमारतीत अडकलेल्या सुमारे १६ ते १७ जणांना सुखरूप बाहेर काढले. या दुर्घटनेत काही जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही आग सुरुवातीला सातव्या मजल्यावर लागली आणि पाहता पाहता दहाव्या मजल्यापर्यंत पसरली, ज्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलीस अधिक तपास करत आहेत.
महाराष्ट्र
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
Nandurbar Sarangkheda Horse Fair : सारंगखेड्यात अश्वांचा मेळा;देशभरातून 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement



















