एक्स्प्लोर
BJP Slams Rahul: राहुल गांधींवर देशविरोधी शक्तींशी संगनमताचा गंभीर आरोप
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर परदेशात भारताची बदनामी केल्याचा आणि लोकशाही संस्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचा आरोप केला आहे. 'राहुल गांधी देश विरोधी ताकतों के साथ मिलकर के जो षड्यंत्र रचा रहे हैं, वह कभी सफल नहीं होगा,' असे म्हणत रिजिजू यांनी राहुल गांधींवर गंभीर आरोप केले. भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रिजिजू म्हणाले की, त्यांचा पक्ष निवडणुकीत हरल्यावरही त्यांनी कधीही न्यायालय किंवा निवडणूक आयोगावर (Election Commission) टीका केली नाही. काँग्रेस तेलंगणा, कर्नाटक आणि हिमाचलमध्ये जिंकल्यावर लोकशाही धोक्यात कशी येत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. जागतिक मंदीच्या काळातही भारताचा आर्थिक विकास दर ७ टक्क्यांच्या वर आहे आणि देशातील तरुण पिढी पंतप्रधान मोदींसोबत (PM Modi) उभी आहे, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र
Prithviraj Chavan on India PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Mahayuti on BMC Election : महायुतीचं ठरलं, मुंबईसाठी पुढील दोन दिवसांत जागावाटपासाठी बैठक
Raigad Bharat Gogavale : अलिबागच्या खारभूमी योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार , गोगावले म्हणतात...
Kalyan Dombivali Rapido captain : कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
Eknath Shinde On CIDCO : नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त, सिडकोच्या घरांमध्ये सूट
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















