एक्स्प्लोर
Bachchu Kadu : नागपूरहून 11.30 च्या विमानाने शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना, कोंडी फुटणार
शेतकरी नेते बच्चू कडू (Bachchu Kadu), राजू शेट्टी (Raju Shetti) आणि महादेव जानकर (Mahadev Jankar) यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत मुंबईत बैठक करणार आहे. 'आजच्या बैठकीत तोडगा निघाला नाही तर उद्यापासून राज्यभर आंदोलन केलं जाईल,' असा थेट इशारा बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांनी दिला आहे. या बैठकीत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, पिकाला हमीभाव, पंजाबच्या धर्तीवर शेतमाल खरेदी केंद्र सुरू करणे या प्रमुख मागण्यांवर चर्चा होणार आहे. याशिवाय, बच्चू कडू यांच्या दिव्यांग, मेंढपाळ आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसंबंधीच्या मागण्याही चर्चेच्या अजेंड्यावर आहेत. संध्याकाळी ७ वाजता सह्याद्री अतिथिगृहावर होणाऱ्या या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, सरकार आणि शेतकरी नेत्यांमधील कोंडी फुटते की आंदोलन आणखी तीव्र होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महाराष्ट्र
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
आरोग्य
व्यापार-उद्योग
क्रिकेट
Advertisement
Advertisement






















