एक्स्प्लोर
Farmer Ricived Two Rupees : पीक विमा योजनेतून मिळाली अडीच रुपयांची मदत, पालघरमधील शेतकऱ्याची थट्टा?
पालघरच्या वाडा तालुक्यातील सिल्लोबकर येथील शेतकरी मधुकर बाबुराव पाटील यांना सरकारच्या प्रधानमंत्री फसल विमा योजनेतून (Pradhan Mantri Fasal Bima Yojana) मिळालेल्या तुटपुंज्या मदतीमुळे संतापाची भावना निर्माण झाली आहे. 'सरकार आम्हाला जी मदत देतो ही अतिशय तुटपुंज आहे,' अशी संतप्त प्रतिक्रिया मधुकर पाटील यांनी दिली. पावसामुळे भात शेतीचे मोठे नुकसान झाले असताना, त्यांना नुकसानभरपाई म्हणून बँक खात्यात फक्त दोन रुपये तीस पैसे जमा झाले आहेत. एवढ्या कमी रकमेमुळे सरकार शेतकऱ्यांची चेष्टा करत असल्याची भावना पाटील यांच्या कुटुंबाने व्यक्त केली आहे. ११ एकर शेतीवर अवलंबून असलेल्या या कुटुंबासाठी हा मोठा धक्का आहे. संपूर्ण भात शेती पाण्याखाली गेली असून, कापणी करणेही अशक्य झाले आहे आणि अशा परिस्थितीत मिळालेली ही मदत म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्र
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
आरोग्य
व्यापार-उद्योग
क्रिकेट
Advertisement
Advertisement






















