एक्स्प्लोर
Devendra Fadnavis Vs Uddhav Thackeray मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल,फडणवीसांचा ठाकरेंना सणसणीत टोला
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. 'उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना जेव्हा शेतकऱ्यांवर संकट आलं होतं, त्यावेळेसही ते कारपेटवरून खाली उतरले नव्हते,' असा सणसणीत टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. सततच्या पराभवानंतर ठाकरेंना आता लोकांमध्ये जावे लागत असल्याचे जाणवले आहे, पण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते शेतकऱ्यांकडे जात असल्याने शेतकरी त्यांच्याकडे पाठ फिरवत आहेत, असेही फडणवीस म्हणाले. दुसरीकडे, 'माझ्यावर शेतीतले काय कळते म्हणून टीका झाली, पण मी शेतकऱ्यांमध्ये जाऊन उभा राहू शकतो, तुम्हाला कळत असेल तर तुम्ही जाऊन दाखवा,' असे थेट आव्हान उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना दिले आहे. सरकारचे पॅकेज लोकांच्या खात्यात पोहोचत असल्यामुळे ठाकरे यांच्या दौऱ्याला प्रतिसाद मिळत नाही आणि गर्दी जमवण्यासाठी लोकांना पकडून आणावे लागत आहे, असा दावाही फडणवीस यांनी केला आहे.
महाराष्ट्र
Prithviraj Chavan on India PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Mahayuti on BMC Election : महायुतीचं ठरलं, मुंबईसाठी पुढील दोन दिवसांत जागावाटपासाठी बैठक
Raigad Bharat Gogavale : अलिबागच्या खारभूमी योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार , गोगावले म्हणतात...
Kalyan Dombivali Rapido captain : कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
Eknath Shinde On CIDCO : नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त, सिडकोच्या घरांमध्ये सूट
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















