एक्स्प्लोर
Tiger Terror: 'वाघाचा बंदोबस्त करा', 8 दिवसांत 2 बळींनी Chandrapur हादरलं, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको
चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने तणावाचे वातावरण आहे. या घटनांमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी चंद्रपूर-अहेरी महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. 'वाघाचा तातडीनं बंदोबस्त करा', अशी आक्रमक मागणी करत ग्रामस्थांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे. गोंडपिंपरी तालुक्यातील गणेश पिंपरी येथे अलका पेंदूर (Alka Pendur) या ४३ वर्षीय महिलेचा शेतात काम करत असताना वाघाने बळी घेतला. तर आठ दिवसांपूर्वीच जवळच्या चेकपिपरी गावात भाऊजी पाल (Bhauji Pal) या शेतकऱ्याचाही वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. या सलगच्या घटनांमुळे Harvest Season मध्ये शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आणि मजुरांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. वाघाचा बंदोबस्त होईपर्यंत शेतात न जाण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.
महाराष्ट्र
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
आरोग्य
व्यापार-उद्योग
क्रिकेट
Advertisement
Advertisement






















