एक्स्प्लोर
Advertisement
Aurangabad : औरंगाबादच्या पैठणमधील झालेलं धर्मांतर खोटं, Alpha Omega Christian Mahasangh चा आरोप
ऐन ख्रिसमस सणाच्या काळात जालना जिल्ह्यातल्या मंठामधील 53 ख्रिस्ती बांधवांनी हिंदू धर्म स्वीकारलाय. औरंगाबादच्या पैठणमधील नाथमंदिरात 12 कुटुंबांचा हा धर्मांतर सोहळा पार पडला. धर्मजागरण विभाग आणि नाथवंशज यांच्या उपस्थीतीत हा सोहळा पार पडला. ब्राह्मण सभेने यासाठी पुढाकार घेतला होता.. तर पैठणमध्ये वेदशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या पंडितांनी हिंदु धर्मशास्रानुसार या सोहळ्याचं पौरोहित्य केलं. या सर्व 53 जणांनी स्वेच्छेनं धर्मांतर केल्याची माहिती आहे. आणि त्यामुळेच धार्मिक विधी करण्याचे नियोजन करण्यात आलं होतं असं कळतंय.
महाराष्ट्र
TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha
विधानसभेसाठी अमित शाहांचं 'मिशन महाराष्ट्र' जागावाटपाबाबत लवकरच दिल्लीत बैठक
ABP Majha Headlines : 07 PM : 25 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Vare NivadNukiche : वारे निवडणुकीचे, राज्यातील राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा ABP Majha
... यांना कोर्टावर विश्वास नाही का? ओवैसींचा फडणवीसांवर निशाणा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
क्राईम
कोल्हापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement