एक्स्प्लोर
Advertisement
Mahabeej Soybean | महाबीज कर्मचारी संघटनेचं मुख्यमंत्र्यांना पत्र, शेतकऱ्यांच्या तक्रारींवरच शंका
'महाबीज'च्या सोयाबीन बियाण्यांसंदर्भात राज्यभरात उद्भवलेल्या वादात आता 'महाबीज कर्मचारी संघटने'नं उडी घेतली आहे. यासंदर्भात संघटने'नं नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहिलं आहे. सोयाबीन बियाण्यांच्या तक्रारींसंदर्भात तांत्रिक बाबींकडे का लक्ष दिलं जात नाही? असा सवाल या पत्रात संघटनेनं केला आहे. तक्रार झालेल्या शेतात सर्वेक्षणाशिवाय नवीन बियाणे देण्यावरही संघटनेने आक्षेप घेतला आहे. तक्रारींच्या सत्यतेवर प्रश्न उपस्थित करत संघटनेनं तक्रारींच्या हेतुंवरच शंका उपस्थित केली आहे. या संपूर्ण प्रकरणात 'महाबीज'ला आरोपीच्या पिंजर्यात उभं केलं जात असल्यानं कर्मचाऱ्यांचं मनोबल खच्ची होत असल्याचं 'महाबीज कर्मचारी संघटने'नं मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.
महाराष्ट्र
Mahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात 'वर्षा'वर साडेचार तास महत्वाची बैठक
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 07 AM TOP Headlines 29 September 2024
Maitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रींच्या प्रवचनाची पर्वणी, आध्यात्मिक अनुभव : 29 Sep 2024
Solapur Plastic Rice Reality Check : रेशन दुकानात प्लास्टिकचा तांदूळ? 'एबीपी माझा'चा रिॲलिटी चेक
Aaditiya Thackeray On Senate Win: विजय काय असतो हे आपण दाखवून दिलंय! सिनेट विजयानतंर ठाकरेंचा जल्लोष
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
नाशिक
राजकारण
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion