एक्स्प्लोर

पंतप्रधान निवडीची संधी दिल्यास कुणाची निवड करणार जनता? पंतप्रधानपदासाठी योग्य व्यक्ती कोण?

मुंबई : केंद्रातील मोदी सरकारने दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर जवळपास दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. गेल्या एकूण सात वर्षांच्या कार्यकाळात मोदी सरकारनं नोटाबंदी, जीएसटी, राम मंदीर, तिहेरी तलाक, जम्मू काश्मिरमधून 370 कायदा हटवण्यासह अनेक मोठे निर्णय घेतले. आर्थिक क्षेत्रासह विविध क्षेत्रांवर परिणाम करणारे हे निर्णय ठरले. त्यानंतर कोरोनासारख्या महामारीनं जगासह देशालाही मोठा फटका बसला. नुकतेच पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्यामुळे आता मोदी सरकारबद्दल आणि पंतप्रधान मोदींबाबत देशातील जनतेचं मत बदललं आहे की तेच आहे, याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

भारत व्हिडीओ

Hindenburg Research : सेबी अध्यक्षा माधवी पुरी बुच यांच्यावर गैरप्रकाराचे आरोप
Hindenburg Research : सेबी अध्यक्षा माधवी पुरी बुच यांच्यावर गैरप्रकाराचे आरोप

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी राजकीय उलथापालथ, पृथ्वीराज चव्हाण अंतरवालीत; मनोज जरांगेंशी चर्चा, नेमकं काय घडलं?
मोठी राजकीय उलथापालथ, पृथ्वीराज चव्हाण अंतरवालीत; मनोज जरांगेंशी चर्चा, नेमकं काय घडलं?
Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजना चांगली, काँग्रेसच्या बड्या नेत्यानं केलं कौतुक, पण...
Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजना चांगली, काँग्रेसच्या बड्या नेत्यानं केलं कौतुक, पण...
मोठी बातमी :  इक्बालसिंह चहल यांची बदली, मुख्यमंत्र्यांकडून आता देवेंद्र फडणवीसांच्या खात्याची धुरा
मोठी बातमी :  इक्बालसिंह चहल यांची बदली, मुख्यमंत्र्यांकडून आता देवेंद्र फडणवीसांच्या खात्याची धुरा
Kolkata Rape-Murder Case : असा निष्काळजीपणा गेल्या 30 वर्षात पाहिली नाही! सर्वोच्च न्यायालयाकडून बंगालच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा कडक ताशेऱ्यांमध्ये 'पंचनामा'
असा निष्काळजीपणा गेल्या 30 वर्षात पाहिली नाही! सर्वोच्च न्यायालयाकडून बंगालच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा कडक ताशेऱ्यांमध्ये 'पंचनामा'
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Prithviraj Chavan Meet Manoj Jarange : राज्यात हालचालींना वेग, पृथ्वीराज चव्हाण जरांगेंच्या भेटीलाMaharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 04 PM : 22 August 2024Congress Protest Mumbai ED : मोदींविरोधात तुफान घोषणाबाजी,  मुंबईत काँग्रेसचा ईडीवर मोर्चाManoj Jarange on Vidhan Sabha : विधानसभा निवडणुकीसाठी  700 ते 800  उमेदवार इच्छूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी राजकीय उलथापालथ, पृथ्वीराज चव्हाण अंतरवालीत; मनोज जरांगेंशी चर्चा, नेमकं काय घडलं?
मोठी राजकीय उलथापालथ, पृथ्वीराज चव्हाण अंतरवालीत; मनोज जरांगेंशी चर्चा, नेमकं काय घडलं?
Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजना चांगली, काँग्रेसच्या बड्या नेत्यानं केलं कौतुक, पण...
Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजना चांगली, काँग्रेसच्या बड्या नेत्यानं केलं कौतुक, पण...
मोठी बातमी :  इक्बालसिंह चहल यांची बदली, मुख्यमंत्र्यांकडून आता देवेंद्र फडणवीसांच्या खात्याची धुरा
मोठी बातमी :  इक्बालसिंह चहल यांची बदली, मुख्यमंत्र्यांकडून आता देवेंद्र फडणवीसांच्या खात्याची धुरा
Kolkata Rape-Murder Case : असा निष्काळजीपणा गेल्या 30 वर्षात पाहिली नाही! सर्वोच्च न्यायालयाकडून बंगालच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा कडक ताशेऱ्यांमध्ये 'पंचनामा'
असा निष्काळजीपणा गेल्या 30 वर्षात पाहिली नाही! सर्वोच्च न्यायालयाकडून बंगालच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा कडक ताशेऱ्यांमध्ये 'पंचनामा'
Prithviraj Chavan on Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, पृथ्वीराज चव्हाणांची मागणी
Prithviraj Chavan on Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, पृथ्वीराज चव्हाणांची मागणी
आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कार्ट; बदलापूरच्या घटनेवर राजकारण तापलं, बावनकुळेंचा पलटवार
आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कार्ट; बदलापूरच्या घटनेवर राजकारण तापलं, बावनकुळेंचा पलटवार
'महाराष्ट्र बंद करून जनजीवन विस्कळीत करण्यापेक्षा..', अशोक चव्हाणांचा बदलापूर घटनेवरून महाविकास आघाडीला सल्ला, म्हणाले..
'महाराष्ट्र बंद करून जनजीवन विस्कळीत करण्यापेक्षा..', अशोक चव्हाणांचा बदलापूर घटनेवरून महाविकास आघाडीला सल्ला, म्हणाले..
आघाडीचे लोकं तत्परतेने बदलापूर गेले, पण पश्चिम बंगालच्या घटनेसाठी बंद का पुकारला नाही? राधाकृष्ण विखेंचा सवाल
आघाडीचे लोकं तत्परतेने बदलापूर गेले, पण पश्चिम बंगालच्या घटनेसाठी बंद का पुकारला नाही? राधाकृष्ण विखेंचा सवाल
Embed widget