एक्स्प्लोर
Advertisement
Rahul Gandhi on PM Modi : मोदी सरकार मृत शेतकऱ्यांबाबत असंवेदनशील : राहुल गांधी ABP Majha
केंद्राकडं शेतकऱ्यांच्या मृत्यूचा आकडा नाही, मग पंतप्रधान माफी कोणाची मागतात असा प्रश्न विचारत राहुल गांधी यांनी सरकारवर चांगलीच टीका केलीय. राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर हल्ला केला. राहुल गांधी म्हणाले, मोदी सरकार शेतकऱ्यांच्या मृत्यूबाबत असंवेदनशील आहे. सरकारकडे मृत शेतकऱ्यांची माहिती नसली तरी काँग्रेसकडे मृत पावलेल्या ५०३ शेतकऱ्यांची यादी आहे. सरकारनं आमच्याकडून यादी घ्यावी असेही राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पंजाब सरकारनं ४०३ मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ५-५ लाख रुपये दिले आणि १५२ जणांना नोकरी दिल्याची माहितीही राहुल गांधी यांनी यावेळी दिली.
भारत
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा... काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया
Arvind Kejriwal Announces CM Resignation : अरविंद केजरीवालांची मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची घोषणा
Arvind Kejriwal to resign : दोन दिवसानंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार : अरविंद केजरीवाल
Rahul Gandhi : राहुल गांधी - इल्हान ओमर भेटीवर भाजपचा हल्लाबोल : ABP Majha
VIDEO | शिमल्यातील मशिदीचे बेकायदा बांधकाम हटवण्याची मागणी, परवानगी नसूनही संघटनांनी काढला मोर्चा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्धा
पुणे
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion