एक्स्प्लोर
Goa : पाहा ! गोव्याच्या मुक्तीसंग्रामाचा ज्वलंत इतिहास : Abp Majha
15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला. देश आनंदानं अक्षरश: नाचत होता. पण त्यानंतरही महाराष्ट्राशेजारच्या गोव्यात गोवन जनतेला मात्र 14 वर्षांचा वनवास सहन करावा लागला. कारण पोर्तुगीजांनी गोवन भूमी आपल्या मालकीची समजून तिथं आपला खुंटा बळकट करण्याचा डाव रचला आणि सुरु झाला संघर्ष.. तब्बल 14 वर्षांचा.. आणि अखेर 19 डिसेंबर 1961 ला गोवा स्वतंत्र झाला. नेमकी कशी होती ही लढाई? काय झालं या काळात ? पाहूयात गोव्याच्या मुक्तीसंग्रामाचा ज्वलंत इतिहास
ट्रेडिंग न्यूज
Eknath Shinde Speech Uddhav Thackeray |दीर्घायुष्य लाभो, प्रगती होवो, निरोपाच्या भाषणात भरभरुन बोलले
Bachchu Kadu On Ashok Kharat :खरातसोबत माझी भेट एक्सीडेंटल, व्हायरल व्हिडीओवर कडू स्पष्टच म्हणाले..
Devendra Fadnavis speech on Ashok Kharat: महिलांच्या योनीत बोट, लघवी पाजली, सभागृहात A टू Z सांगितलं
Ashok Kharat Hearing Nashik : अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी, कोर्टाचा मोठा निर्णय
Vinayak Raut On Deepak Kesarkar : खरातप्रकरणी विनायक राऊतांचे खळबळजनक दावे
आणखी पाहा






















