एक्स्प्लोर
Goa : पाहा ! गोव्याच्या मुक्तीसंग्रामाचा ज्वलंत इतिहास : Abp Majha
15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला. देश आनंदानं अक्षरश: नाचत होता. पण त्यानंतरही महाराष्ट्राशेजारच्या गोव्यात गोवन जनतेला मात्र 14 वर्षांचा वनवास सहन करावा लागला. कारण पोर्तुगीजांनी गोवन भूमी आपल्या मालकीची समजून तिथं आपला खुंटा बळकट करण्याचा डाव रचला आणि सुरु झाला संघर्ष.. तब्बल 14 वर्षांचा.. आणि अखेर 19 डिसेंबर 1961 ला गोवा स्वतंत्र झाला. नेमकी कशी होती ही लढाई? काय झालं या काळात ? पाहूयात गोव्याच्या मुक्तीसंग्रामाचा ज्वलंत इतिहास
ट्रेडिंग न्यूज
Dhananjay Munde UNCUT Speech : त्यावेळी दादांनी मला संधी दिली नसती तर माझं नाव कुणाला कळल नसतं
Ajit Pawar Death CID: रोहित पवारांना दादांच्या घातपातावरुन संशय, अखेर सीआयडीने स्पष्टच सांगितलं...
Dhangar Samaj English School Special Report : संभाजीनगरमधील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
PM Modi Israel Visit Special Report : पंतप्रधान मोदींचा इस्रायल दौरा, अनेक करार होणार
Manoj Jarange : मराठा समाजामुळेच सरकार सत्तेवर! सातारा गॅझेट लागू करा अन्यथा जूनमध्ये उपोषणाला बसणार, जरांगे पाटलांचा इशारा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
करमणूक
महाराष्ट्र





















