एक्स्प्लोर
Goa : पाहा ! गोव्याच्या मुक्तीसंग्रामाचा ज्वलंत इतिहास : Abp Majha
15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला. देश आनंदानं अक्षरश: नाचत होता. पण त्यानंतरही महाराष्ट्राशेजारच्या गोव्यात गोवन जनतेला मात्र 14 वर्षांचा वनवास सहन करावा लागला. कारण पोर्तुगीजांनी गोवन भूमी आपल्या मालकीची समजून तिथं आपला खुंटा बळकट करण्याचा डाव रचला आणि सुरु झाला संघर्ष.. तब्बल 14 वर्षांचा.. आणि अखेर 19 डिसेंबर 1961 ला गोवा स्वतंत्र झाला. नेमकी कशी होती ही लढाई? काय झालं या काळात ? पाहूयात गोव्याच्या मुक्तीसंग्रामाचा ज्वलंत इतिहास
महाराष्ट्र
Vijay Ubale AIMIM : एमआयएम मधून हिंदू उमेदवार म्हणून निवडून आल्याच्या चर्चा, विजय उबाळे EXCLUSIVE
Sanjay Raut PC : कल्याण-डोंबिवलीत आमचे 2 नगरसेवक संपर्कात नाहीत, संजय राऊतांची कबुली
Nandurbar Kalicharan Maharaj : राजकारणी हिंदूवादी नाहीत ते मुस्लिमांसमोर कुत्र्यासारखी शेपूट हलवतात
Satej patil On Shivsena : कोल्हापुरात काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येण्याची शक्यता
Manikarnika Ghat Special Report : मणिकर्णिका घाट पाडला, काँग्रेसची जहीर टीका, पुनर्विकासावरुन वादाची ठिणगी
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion



















