एक्स्प्लोर
Goa : पाहा ! गोव्याच्या मुक्तीसंग्रामाचा ज्वलंत इतिहास : Abp Majha
15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला. देश आनंदानं अक्षरश: नाचत होता. पण त्यानंतरही महाराष्ट्राशेजारच्या गोव्यात गोवन जनतेला मात्र 14 वर्षांचा वनवास सहन करावा लागला. कारण पोर्तुगीजांनी गोवन भूमी आपल्या मालकीची समजून तिथं आपला खुंटा बळकट करण्याचा डाव रचला आणि सुरु झाला संघर्ष.. तब्बल 14 वर्षांचा.. आणि अखेर 19 डिसेंबर 1961 ला गोवा स्वतंत्र झाला. नेमकी कशी होती ही लढाई? काय झालं या काळात ? पाहूयात गोव्याच्या मुक्तीसंग्रामाचा ज्वलंत इतिहास
महाराष्ट्र
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह
आणखी पाहा





















