एक्स्प्लोर
Advertisement
नवी दिल्ली : शेतकऱ्यांची ट्रेन रस्ता चुकण्यामागे घातपात, खासदार राजू शेट्टींचा आरोप
दिल्लीत मोर्चा करुन परत येणाऱ्या स्वाभिमानी शेतकऱी संघटनेच्या कार्यकर्त्यांची गाडी चुकीच्या दिशेनं धावलीय.
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी कोल्हापुरातून दीड हजार शेतकरी चार दिवसांपूर्वी दिल्लीत गेले होते. हे आंदोलन झाल्यानंतर परतीच्या प्रवाशाला शेतकरी निघाले. त्यावेळी या विशेष गाडीचा रस्ता चुकलाय. आणि तब्बल 160 किलोमीटरपर्यंत गाडी मथुरेहून बानमोरच्या दिशेनं धावलीय.
त्यामुळे या गाडीला चार तास उशीर होणार आहे.
यावेळी बानमोर इथं शेतकऱ्यांना जोरदार घोषणाबाजी केली. आणि रेल्वे प्रशासनाचा निषेधही केलाय.
बातम्या
Sudha Murthy on Ratan Tata Passed Away : सुधा मुर्तींनी दिला रतन टाटांच्या आठवणींना उजाळा
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
VIDEO प्लॅस्टिकचे रॅपर बनवणाऱ्या कंपनीला आग, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी
Haryana Election Result : हरियाणात भाजपची हॅट्रिक! मुंबईत कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
बीड
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement