एक्स्प्लोर
Advertisement
एल्गार मोर्चा : पोलीस आणि मोर्चेकऱ्यांमध्ये बाचाबाची, प्रकाश आंबेडकरांचं कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन
कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडेंना अटक करा, अशी मागणी करत आज भारिप बहुजननं आंदोलन सुरु केलं. भायखळा ते विधीमंडळ अशा एल्गार मार्चचं आयोजन आंबेडकरांनी केलं होतं. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्यानं आता आंदोलक आझाद मैदानावर एकत्र झाले आहेत. संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल आहे, त्यामुळे पुरावे गोळा करण्याचं काम पोलिसांचं आहे. त्यांनी भिडेंना अटक केली पाहिजे. असं म्हणत प्रकाश आंबेडकर आक्रमक झाले. पण प्रकाश आंबेडकरांनी कार्यकर्त्यांना शांतेतचं आवाहन केलं आहे.
महाराष्ट्र
Vidhansabha File Nomination : अर्ज किया है...देवदर्शन, औक्षण आणि शक्तिप्रदर्शन
Special Report Worli Vidhan Sabha : वरळीत हायव्होल्टेज, आदित्य ठाकरे सर्वांना पुरुन उरणार?
Special Report Sunil kedar Ramtek Vidhansabha : रामटेकसाठी सुनील केदारांच्या मातोश्री बंगल्याच्या वाऱ्या
Zero hour : चंद्रपुरात वॉर ए जोरगेवार, सुधीर मुनगंटीवारांकडून टोकाचा विरोध, पुढे काय होणार?
Special Report Sharad Pawar Vs Ajit Pawar : पुतण्यांचा डिएनए काकांची डोकेदुखी, राजकीय शोलेचा स्पेशल रिपोर्ट
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement