एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI | ABP NEWS)
Vidhan Sabha 2019 | महायुतीत चार घटक पक्षांना चार मंत्रिपदं मिळावीत : रामदास आठवले | ABP Majha
महायुतीतल्या चारही घटकपक्षांना चार मंत्रिपदं मिळावीत, त्यात कॅबिनेट मंत्रिपदासाठी आग्रही असल्याचं रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी म्हटलंय. आठवलेंनी घटक पक्षांच्या पत्रकार परिषदेत ही मागणी लावून धरली. शिवाय, शिवसेना-भाजपनं महत्वाच्या खात्यांबाबत चर्चा करुन सत्तास्थापनेबाबत चर्चा करायला हवी असंही आठवलेंनी म्हटलंय. या बैठकीला आठवलेंसोबत महादेव जानकर, सदाभाऊ खोत आणि विनायक मेटेही उपस्थित होते.
निवडणूक
Haryana Election Result : हरियाणात भाजपची हॅट्रिक! मुंबईत कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement