एक्स्प्लोर
Advertisement
सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा महामार्गाचं चौपदरीकरण, कणकवलीतील ग्रामस्थांचा मोर्चा
मुंबई गोवा महामार्गाच्या कणकवलीतल्या प्रकल्पग्रस्तांनी आज शहर बंदची हाक दिली. सोबतच कणकवली उपविभागीय कार्यालयावर मोर्चाही काढण्यात आला. चौपदरीकरणात कणकवलीतील विस्थापितांना विचारात घेण्यात आलेलं नाही आणि सोबतच जमिन संपादनाचा मोबदला अत्यंत कमी असल्याचा आरोप प्रकल्पबाधितांचा आहे. मूल्यांकन योग्य पद्धतीने न झाल्यास याचा व्यापारी वर्गालाही मोठा फटका बसेल आणि अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ येण्याची भिती व्यक्त होतेय. शासनाने या बाबीचा गांभीर्यानं विचार करण्याचं आवाहन आंदोलकांनी केलंय.
महाराष्ट्र
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
कोल्हापूर
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion