एक्स्प्लोर
Barvi Dam | ठाणेकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली, बारवी धरण भरलं | ABP Majha
ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारं बारवी धरण ओव्हरफ्लो झालंय. त्यामुळे ठाणे जिल्हावासियांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. या धरणातून ठाणे, मीरा-भाईंदर, कल्य़ाण-डोंबिवली या भागांनाही पाणीपुरवठा होतो. या धरणाची उंची 4 मीटरने वाढवण्यात आल्याने बारवी धऱणाची क्षमता वाढली आहे.
क्रिकेट
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला
Vidhan Parishad Election 2026 BJP: भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी 5 उमेदवार जाहीर
Vidhan Parishad BJP Candidate List : विधान परिषदेसाठी भाजपकडून उमेदवारी जाहीर
Auto Driver On Pratap Sarnaik : मराठी सक्तीचा मुदतीवर उद्या निर्णय, सरनाईक काय निर्णय घेणार?
Ashok Kaharat Special Report:काजू कतली, आचारी आणि खेळ खल्लास, आचाऱ्यानं फोडली काळ्या कृत्यांना वाचा
आणखी पाहा


















