एक्स्प्लोर
Barvi Dam | ठाणेकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली, बारवी धरण भरलं | ABP Majha
ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारं बारवी धरण ओव्हरफ्लो झालंय. त्यामुळे ठाणे जिल्हावासियांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. या धरणातून ठाणे, मीरा-भाईंदर, कल्य़ाण-डोंबिवली या भागांनाही पाणीपुरवठा होतो. या धरणाची उंची 4 मीटरने वाढवण्यात आल्याने बारवी धऱणाची क्षमता वाढली आहे.
बातम्या
CCTV Hack Special Report : सीसीटीव्ही हॅकिंग, ऑपरेशन खामेनींचं प्लनिंग, इस्त्रायलच्या हजारो नजरा
Golesten Palace Special Report : इराणमधील 500 वर्ष जुन्या वास्तूचं गोलेस्टन पॅलेसचं युद्धात नुकसान
Team India Special Report: सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, इंग्लंडचा वेळेवरच सराव, टीम इंडियानं मात्र वेळ बदलली
Pakistan Operation Sindoor Special Report : भीती ऑपरेशन सिंदूरची, भाषा बदलली पाकची, पाकिस्तानची झोप उडाली?
Iran Vs America Special Report : इराणचा पलटवार, पश्चिम आशियात हाहाकार, कतारमधील तळ इराणचं लक्ष्य
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
विश्व
महाराष्ट्र
विश्व























