एक्स्प्लोर
Advertisement
अमरावती : 'चांदस वाथोडा'तील शेतकरी बोगस कर्जामुळे त्रस्त
अमरावती जिल्ह्यातल्या चांदस वाथोडा गावातील अनेक शेतकरी कर्जामुळे हैराण झाले आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेनं लाखोंचं कर्ज थकीत दाखवल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे. ज्या शेतकऱ्यांच्या नावे स्वतःची जमीन नाही, जे शेतकरी बँकेतही गेलेले नाहीत त्यांच्या नावे लाखोंचं कर्ज उचलण्यात आलं आहे. आता या कर्जातून कशी मुक्ती मिळवायची या विवंचनेत सध्या हे शेतकरी आहेत. संबंधित शेतकऱ्यांनी याची तक्रार थेट विभागीय आयुक्तांकडे केली आहे. दरम्यान या घटनेला जबाबदार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी आमदार अनिल गोटेंनी केली आहे.
महाराष्ट्र
MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?
ABP Majha Headlines : 11 PM : 30 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Sambhaji Bhide : आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री, संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य
Kargil Divas : कारगिल विजयाचं रौप्यमहोत्सव; सरहद फाऊंडेशनच्या वतीने मॅरेथॉनचं आयोजन
Raj Thackeray on Pune Accident : निबंध लिहण्याची शिक्षा पैशांच्या देवाण-घेवाणी शिवाय होऊच शकत नाही
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
बॉलीवूड
वर्ल्डकप
बॉलीवूड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement