एक्स्प्लोर
Advertisement
अहमदनगर : सोलापूर रोडवर भीषण अपघात, पाच वारकऱ्यांचा मृत्यू
अहमदनगर- सोलापूर मार्गावर झालेल्या भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. कर्जत तालुक्यातील पाटेवाडी गावाजवळ पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. पंढरपूरहून येणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीची कंटेनरला धडक बसली. यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातग्रस्त कुटुंब हे अहमदनगरच्या नेवासा तालुक्यातील खरवंडी गावचे रहिवासी आहेत.
महाराष्ट्र
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion