एक्स्प्लोर

भारत-इंग्लंडमधील बरोबरीची कोंडी फुटणार, आजचा सामना निर्णायक

भारत-इंग्लंड यांच्यातील अखेरचा टी-20 सामना आज ब्रिस्टलमध्ये खेळला जाणार आहे. तीन सामन्याच्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत आहेत. त्यामुळे आजचा सामना निर्णायक ठरणार आहे.

लंडन : भारत-इंग्लंड यांच्यातील अखेरचा टी-20 सामना आज ब्रिस्टलमध्ये खेळला जाणार आहे. तीन सामन्याच्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत आहेत. त्यामुळे आजचा सामना निर्णायक ठरणार आहे. भारत आणि इंग्लंड दोन्ही संघ आजचा सामना जिंकून मालिका जिंकण्यासाठी उत्सुक आहेत.

मालिकेत भारतानं पहिला, तर इंग्लंडनं दुसरा सामना जिंकला आहे. त्यामुळे तीन सामन्यांच्या मालिकेतली बरोबरीची कोंडी फोडण्यासाठी आजचा सामना निर्णायक ठरेल. पहिल्या टी-20 सामन्यात विराटसेनेनं इंग्लंडचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवला होता. त्या सामन्यात कुलदीप यादवची फिरकी भारताच्या विजयात निर्णायक ठरली होती.

मात्र इंग्लंडनं दुसऱ्या सामन्यात कुलदीप आणि यजुवेंद्र चहलच्या फिरकीचा समर्थपणे सामना करून मालिकेत बरोबरी साधली. त्यामुळे उभय संघांमधला तिसरा आणि अखेरचा सामना अतिशय चुरशीचा होईल, अशी अपेक्षा आहे.

पहिल्या सामन्यात आपल्या फिरकीच्या जाळ्यात इंग्लंडच्या खेळाडूंना फसवणाऱ्या यजुवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांना दुसऱ्या सामन्यात आपली कमाल दाखवता आली नव्हती. त्यामुळे आजच्या निर्णायक सामन्यात चहल आणि कुलदीप यांची रणनीती कशी हे देखील महत्वाचं आहे.

पहिल्या सामन्यात दमदार शतक ठोकणाऱ्या लोकेश राहुलला दुसऱ्या सामन्यात अतिआत्मविश्वास नडला होता. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात राहुलकडूनही चांगल्या खेळीची अपेक्षा क्रिकेट चाहत्यांना आहे.

भारताचा टी 20 विक्रम भारताने नोव्हेंबर 2017 पासून एकही टी 20 मालिका गमावलेली नाही. ही मालिका जिंकल्यास भारताचा सलग सहावा मालिका विजय ठरणार आहे. या मालिका विजयांची सुरुवात भारताने 2017 मध्ये न्यूझीलंडला हरवत केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs ZIM : लढाई एकतर्फी होणार नाही, सलग दोन देशांविरुद्ध पराभवाचं तोंड पाहणाऱ्या टीम इंडियाला झिम्बाब्वेच्या कर्णधाराचं आव्हान, सिकंदर रझा म्हणाला...
लढाई एकतर्फी होणार नाही, टीम इंडियाला झिम्बाब्वेच्या कर्णधाराचं आव्हान, सिकंदर रझा नेमंक काय म्हणाला?
Team India : भारताची पराभवाची मालिका थांबेना, इंग्लंडमध्ये टी 20  नंतर वनडे मालिका गमावली,  तीन खेळाडूंसाठी टीमची दारं बंद?
भारताची पराभवाची मालिका थांबेना, इंग्लंडमध्ये वनडे मालिकेत पराभव, तीन खेळाडूंसाठी भारताची दारं बंद
Rohit Sharma Ind Vs Eng ODI: मुंबईचा राजा रोहित शर्माने सिलेक्टर्सच्या नाकावर टिच्चून शतक ठोकलं, वय झालं म्हणणाऱ्यांना तोंडघशी पाडलं
मुंबईचा राजा रोहित शर्माने सिलेक्टर्सच्या नाकावर टिच्चून शतक ठोकलं, वय झालं म्हणणाऱ्यांना तोंडघशी पाडलं
Ferran Torres Story: वयाच्या सहाव्या वर्षी आजोबांच्या तालमीत प्रशिक्षण; घरच्या कुत्र्याला गोलकीपर बनवत सराव; विश्वचषकात स्पेनला विश्वचषक मिळवून देणारा फेरान टोरेस कोण?
वयाच्या सहाव्या वर्षी आजोबांच्या तालमीत प्रशिक्षण; घरच्या कुत्र्याला गोलकीपर बनवत सराव; विश्वचषकात स्पेनला विश्वचषक मिळवून देणारा फेरान टोरेस कोण?

व्हिडीओ

Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam wangchuk: उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन, राहुल गांधींसह महाराष्ट्रातील खासदारही पोलिसांच्या ताब्यात
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन, राहुल गांधींसह महाराष्ट्रातील खासदारही पोलिसांच्या ताब्यात
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अंधत्वावर मात; गडचिरोली जिल्हा परिषदेचा उपक्रम, 34 विद्यार्थ्यांच्या हाती अत्याधुनिक स्मार्ट उपकरणे
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अंधत्वावर मात; गडचिरोली जिल्हा परिषदेचा उपक्रम, 34 विद्यार्थ्यांच्या हाती अत्याधुनिक स्मार्ट उपकरणे
Uddhav Thackeray : एका राजीनाम्यानं चालणार नाही, व्यवस्था बदलावी लागेल, सरकार बदलत नाही तोपर्यंत आयुष्य बदलणार नाही : उद्धव ठाकरे
भाषण करायला नाही युवा शक्तीला नमन करायला आलोय, उद्धव ठाकरेंच्या जंतरमंतरवरील भाषणाला जोरदार प्रतिसाद
Rahul Gandhi : राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
Embed widget