एक्स्प्लोर

शुभमन गिलला कर्णधारपद कसं दिलं?, त्याला अनुभवही नाहीय; टीम इंडियाच्या माजी खेळाडूचं परखड मत

Amit Mishra on Shubhman Gill Captaincy: टीम इंडियाची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवड झाली तेव्हा शुभमन गिलला कर्णधार बनवण्यात आलं होतं.

Amit Mishra on Shubhman Gill Captaincy: पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर भारताच्या युवा संघाने झिम्बाब्वेविरुद्ध जबरदस्त मुसंडी मारली आणि सलग चार सामने जिंकत मालिकेवर 4-1 असा कब्जा केला. रविवारी झालेल्या पाचव्या टी-20 सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा 42 धावांनी पराभव केला. शिवम दुबे सामनावीर तर वॉशिंग्टन सुंदर मालिकावीर ठरला.

कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वात या संघाने दमदार कामगिरी केली. टीम इंडियाची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवड झाली तेव्हा शुभमन गिलला कर्णधार बनवण्यात आलं होतं. यावरुन भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू अमित मिश्रा याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.  अमित मिश्राने एका मुलाखतीत शुभमन गिलला कर्णधारपद देण्यावर परखड मत मांडलं. 

अमित मिश्रा काय म्हणाला?

शुभमन गिलला कर्णधारपद देण्याबाबत तुमचे मत काय?, असा सवाल अमित मिश्राला मुलाखतीत विचारण्यात आला. यावर मला वाटत नाही की त्याला कर्णधार बनवायला हवे. मी तिथे असतो तर मी त्याला कर्णधारपद दिले नसते. मी त्याला आयपीएलमध्ये पाहिले आहे, त्याला कर्णधार कसं केलं, मला माहित नाही. त्याला कर्णधारपदाची कल्पनाही नाही, असं अमित मिश्रा म्हणाला. 

कोणालाही कर्णधार बनवा असं होऊ नये-

आम्ही तुम्हाला सांगतो की शुभमन गिलने 2019-2020 दुलीप ट्रॉफीमध्ये त्यांच्या संघाचे नेतृत्व केले होते. काही सामन्यांमध्ये आपल्या संघाचे नेतृत्व करण्याव्यतिरिक्त त्याला कर्णधारपदाचा फारसा अनुभव नाही. आयपीएल 2024 मध्ये त्याला गुजरात टायटन्सचे कर्णधारपद मिळाले, परंतु त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात संघ आठव्या स्थानावर राहिला. याशिवाय गिलला कुठेही कर्णधारपदाचा अनुभव नाही. यावर अमित मिश्रा यांनी परखड वक्तव्य करत फक्त एखाद्याला टीम इंडियाचा कर्णधार बनवा, असं होऊ नये असं म्हटलं आहे.

मजबुरीने कर्णधार केले-

अमित मिश्रानेही खुलासा केला की, शुभमन गिलला कदाचित मजबुरीतून आयपीएलमध्ये कर्णधार बनवण्यात आले होते. मिश्रा म्हणाला की, गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या शेवटच्या क्षणी मुंबई इंडियन्सकडे गेला तेव्हा गुजरात टायटन्सकडे पर्याय नव्हता.

अमित मिश्राच्या मुलाखतीचा व्हिडीओ-

हार्दिक पांड्या आणि शुभमन यांच्यात टक्कर - 

रोहित शर्माच्या टी-20 इंटरनॅशनलमधून निवृत्ती घेतल्यानंतर, आता हार्दिक पांड्याला टी-२० चा नवा कर्णधार म्हणून घोषित केले जाऊ शकते. ऋषभ पंतही कर्णधारपदाच्या दावेदारांमध्ये आहे. यातच आता, झिम्बाब्वे दौऱ्यानंतर संघ व्यवस्थापन गिलच्या नावाचाही विचार करू शकते. शुभमन गिल सध्या आयपीएलमध्येही नेतृत्व करत आहे. गेल्या वर्षी हार्दिक पांड्या संघातून बाहेर पडल्यानंतर गुजरात टायटन्सने शुभमन गिलकडे संघाचे नेतृत्व सोपवले आहे.

संबंधित बातम्या:

अंबानींच्या लग्नात हार्दिक पांड्याची हवा...; अभिनेत्री अनन्यासोबत थिरकला, सर्वांत जास्त चर्चेत असणारा Video

हार्दिक पांड्या अन् मिस्ट्री गर्लचा फोटो समोर येताच नताशाची पोस्ट; 'प्रेम करा, पण...'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिलासादायक!  सोनं-चांदी खरेदी करण्याची सुवर्णसंधी, दरात झाली मोठी घसरण, सविस्तर माहिती एका क्लिकवर 
दिलासादायक!  सोनं-चांदी खरेदी करण्याची सुवर्णसंधी, दरात झाली मोठी घसरण, सविस्तर माहिती एका क्लिकवर 
Jayant Patil on Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी दिल्लीचा कब्जा केल्याने इतर दोघांचे फारसे चालत नाही, परिस्थिती हळूहळू बदलत आहे; जयंत पाटलांची खोचक टीका
'एकनाथ शिंदेंनी दिल्लीचा कब्जा केल्याने इतर दोघांचे फारसे चालत नाही, परिस्थिती हळूहळू बदलत आहे'
CM Eknath Shinde : काहींना दु:खातही राजकीय संधी दिसते, अशाना कोर्टाची चपराक;  महाराष्ट्र बंदच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
काहींना दु:खातही राजकीय संधी दिसते, अशाना कोर्टाची चपराक;  महाराष्ट्र बंदच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
Balbhim Rakhunde : आरक्षण मिळत नसल्याने हताश, मराठा महासंघाचे अध्यक्ष बलभीम राखुंडे यांनी जीवन संपवलं, चिठ्ठीत मनोज जरांगेंना पाठिंबा असल्याचं लिहिलं
आरक्षण मिळत नसल्याने हताश, मराठा महासंघाचे अध्यक्ष बलभीम राखुंडे यांनी जीवन संपवलं, चिठ्ठीत मनोज जरांगेंना पाठिंबा असल्याचं लिहिलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 05 PM: 23 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सLadki Bahin Yojana Aadhar Card link : लाडकी बहीण आधार कार्ड बँक खात्याशी लिंक कसं करायचं? New UpdateTOP 50 Headlines : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा: 23 August 2024HC on Mumbai Band : कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही- हायकोर्टाचे निर्देश

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिलासादायक!  सोनं-चांदी खरेदी करण्याची सुवर्णसंधी, दरात झाली मोठी घसरण, सविस्तर माहिती एका क्लिकवर 
दिलासादायक!  सोनं-चांदी खरेदी करण्याची सुवर्णसंधी, दरात झाली मोठी घसरण, सविस्तर माहिती एका क्लिकवर 
Jayant Patil on Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी दिल्लीचा कब्जा केल्याने इतर दोघांचे फारसे चालत नाही, परिस्थिती हळूहळू बदलत आहे; जयंत पाटलांची खोचक टीका
'एकनाथ शिंदेंनी दिल्लीचा कब्जा केल्याने इतर दोघांचे फारसे चालत नाही, परिस्थिती हळूहळू बदलत आहे'
CM Eknath Shinde : काहींना दु:खातही राजकीय संधी दिसते, अशाना कोर्टाची चपराक;  महाराष्ट्र बंदच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
काहींना दु:खातही राजकीय संधी दिसते, अशाना कोर्टाची चपराक;  महाराष्ट्र बंदच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
Balbhim Rakhunde : आरक्षण मिळत नसल्याने हताश, मराठा महासंघाचे अध्यक्ष बलभीम राखुंडे यांनी जीवन संपवलं, चिठ्ठीत मनोज जरांगेंना पाठिंबा असल्याचं लिहिलं
आरक्षण मिळत नसल्याने हताश, मराठा महासंघाचे अध्यक्ष बलभीम राखुंडे यांनी जीवन संपवलं, चिठ्ठीत मनोज जरांगेंना पाठिंबा असल्याचं लिहिलं
Karnataka High Court : घटस्फोटानंतरही बायकोची नवऱ्याकडून महिन्याला सहा लाख रुपये मेंटेन्सन्सची मागणी; महिला न्यायमूर्तींनीच घेतला 'क्लास'
घटस्फोटानंतरही बायकोची नवऱ्याकडून महिन्याला सहा लाख रुपये मेंटेन्सन्सची मागणी; महिला न्यायमूर्तींनीच घेतला 'क्लास'
Maharashtra Vidhan Sabha Election : मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यासाठी उद्धव ठाकरेंचा आग्रह; शरद पवार म्हणाले आमच्या पक्षात कोणाला...
मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यासाठी उद्धव ठाकरेंचा आग्रह; शरद पवार म्हणाले आमच्या पक्षात कोणाला...
Sanjay Raut: ... तर सुप्रीम कोर्टाला टाळं ठोकलं पाहिजे; अंधा कानून म्हणत संजय राऊतांचा संताप
Sanjay Raut: ... तर सुप्रीम कोर्टाला टाळं ठोकलं पाहिजे; अंधा कानून म्हणत संजय राऊतांचा संताप
महायुती सरकारला दे धक्का; राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत कोर्टाचा मोठा निर्णय
महायुती सरकारला दे धक्का; राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत कोर्टाचा मोठा निर्णय
Embed widget