एक्स्प्लोर
लोकसभा निवडणुकीचा 'महा त्यौहार' : कोल्हापुरातील 6500 विद्यार्थ्यांकडून अनोखा संदेश

1/5

2/5

या उपक्रमात शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले.
3/5

कोल्हापुरातील 6500 शालेय विद्यार्थ्यांनी मानवी रांगोळी रांगोळी काढत लोकसभा निवडणुकीच्या 'महा त्यौहार' अर्थात मोठ्या सणाचे अनोखे स्वागत केले.
4/5

मतदारांमध्ये निवडणुकीसंदर्भात जागृती व्हावी या उद्देशाने कोल्हापुरातील गांधी मैदानातया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
5/5

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'देश का महा त्यौहार' अंतर्गत जिल्हा प्रशासनाच्या वतीने ही मानवी रांगोळी तयार करण्यात आली.
Published at : 09 Apr 2019 10:04 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
भारत
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
