एक्स्प्लोर
बांगलादेशविरुद्ध मैदानात उतरताच युवराजच्या नावावर मोठा विक्रम

1/8

सेमीफायनलमध्ये खेळण्यापूर्वीच टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराजने सिंहने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.
2/8

वन डे क्रिकेटमध्ये 300 सामने खेळण्याचा विक्रम युवराजने पूर्ण केला आहे. 300 सामने खेळणारा तो पाचवा भारतीय खेळाडू ठरला आहे.
3/8

आपला जीव वाचला, हीच मोठी गोष्ट आहे, असं युवराज सामन्यापूर्वी पीटीआयशी बातचीत करताना म्हणाला. कॅन्सरशी लढा देत युवराज पुन्हा क्रिकेटच्या मैदानात उतरला.
4/8

2011 च्या विश्वचषकात युवराजला कॅन्सरचा आजार असूनही तो टीम इंडियासाठी खेळतच राहिला. संपूर्ण विश्वचषकात सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करत त्याने टीम इंडियाला विश्वषकाचा किताब मिळवून दिला.
5/8

युवराजने 300 सामन्यांमध्ये 36.84 च्या सरासरीने 8 हजार 622 धावा केल्या आहेत.
6/8

फायनलमध्ये भारताचा मुकाबला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे.
7/8

सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, मोहम्मद अझरुद्दीन आणि सौरव गांगुली यांच्यानंतर 300 सामने खेळणारा युवराज पाचवा खेळाडू ठरला आहे.
8/8

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये बांगलादेशवर 9 विकेट्सने मात करुन टीम इंडियाने फायनलमध्ये धडक मारली.
Published at : 16 Jun 2017 08:34 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
