एक्स्प्लोर
भारतीय जवानांकडून माणूसकीचं दर्शन
1/5

पाकिस्तानचं नागरिकत्व असलेले तीन नागरिक भारतीय सुरक्षा रक्षकांना आढळून आले. त्यांच्या तपासाअंती ते चुकून आले असल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळं बीएसएफच्या जवानांनी तिघांनाही सुरक्षित पाकिस्तानमध्ये पोहचवलं.
2/5

पंजाबः पाकिस्तानच्या सीमेत भारताचा नागरिक चुकून घुसला तर त्याची काय परिस्थिती होईल, हे सर्वांनाच माहित आहे. पण भारताच्या सीमेत तीन पाकिस्तानी नागरिक चुकून घुसले. त्यानंतर भारतीय सैनिकांच्या माणुसकीचं पुन्हा एकदा दर्शन झालं.
Published at : 12 Jun 2016 12:03 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
निवडणूक























