एक्स्प्लोर
2016-17मध्ये टीम इंडिया बरीच व्यस्त, भारतात क्रिकेट मालिकांचा धडाका!
1/6

यानंतर भारताची एकमात्र कसोटी बांग्लादेशसोबत होणार आहे. कसोटीचा दर्जा मिळविल्यानंतर बांग्लादेश पहिल्यांदाच भारतात कसोटी सामना खेळण्यासाठी येणार आहे. हा एकमेव सामना हैदराबादमध्ये होणार आहे.
2/6

इंग्लंडनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियासोबत चार कसोटी सामने खेळणार आहे. टीम इंडियाची ही मालिका फ्रेबुवारी 2017 मध्ये असणार आहे. बंगळुरु, धरमशाला, रांची आणि पुणे मध्ये हे सामने आयोजित करण्यात आले आहेत.
Published at : 09 Jun 2016 07:13 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















