एक्स्प्लोर
कुठलाही हवाईहल्ला क्षणार्धात नष्ट करण्याची ताकद; भारताचं सुदर्शन चक्र S-400ची वैशिष्ट्ये काय?
भारतीय सैन्याने या संरक्षण प्रणालीला सुदर्शन चक्र असे नाव दिले आहे, तर हे सुदर्शन चक्र शत्रूचा नेमकं कसा सफाया करते आणि त्यांची खास वैशिष्ट्य काय? या बाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.
Operation Sindoor
1/8

भारताने पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली HQ-9 नष्ट केल्याची माहिती समोर आली आहे. हे काम भारताच्या सर्वात मजबूत हवाई संरक्षण प्रणाली S-400 ने केले आहे.
2/8

ही अशी क्षेपणास्त्र प्रणाली आहे जी हल्ला होताच सक्रिय होते आणि शत्रूचे विमान किंवा क्षेपणास्त्र त्वरित नष्ट करते. भारतीय सैन्याने या संरक्षण प्रणालीला सुदर्शन चक्र असे नाव आहे.
Published at : 08 May 2025 07:03 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
अहमदनगर
राजकारण























