एक्स्प्लोर
इंद्रायणी पुन्हा फेसाळली, मूठभर लोकांसाठी लाखो वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ! नक्की कारण काय?
आळंदीत हे असे चित्र गेल्या आठ वर्षांपासून पहायला मिळतंय.
indrayani river foam
1/6

वारकरी सांप्रदायाची श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळू लागलीये.
2/6

गेल्या आठवड्याभरापासून पाण्यातील प्रदूषण वाढू लागलंय.
3/6

लोणावळ्यापासून उगम पावलेल्या या नदीत रसायनयुक्त आणि मैलामिश्रित पाणी सोडलं जातंय.
4/6

परिणामी आळंदीत हे असे चित्र गेल्या आठ वर्षांपासून पहायला मिळतंय.
5/6

सरकार मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आलंय, मूठभर लोकांसाठी लाखो वारकऱ्यांच्या जीवाशी हा खेळ सुरुये.
6/6

हा खेळ सरकार कधी थांबवणार असा प्रश्न नेहमी विचारला जातो, जो आजपर्यंत अनुत्तरित राहिलाय.
Published at : 29 Dec 2024 09:22 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
रायगड


















