एक्स्प्लोर

RSS 'Vijayadashami Utsav' in Nagpur : डॉ.मोहन भागवत, सरसंघचालक यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

RSS 'Vijayadashami Utsav' in Nagpur :

RSS 'Vijayadashami Utsav' in Nagpur :

RSS

1/7
देशात सर्व धर्म आणि पंथांचा आदर करणारा एक धर्म आहे, हा हिंदूंचा देश आहे, सर्वांची काळजी घेणार्यालाच हिंदू असे म्हणतात.. आणि हे फक्त हिंदुस्थानच करतो असे मत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे.. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाला तीनशे पन्नास वर्ष झाल्याच्या निमित्ताने आयोजित व्याख्यानात बोलत होते... प्रतापनगर शिक्षण संस्थेने हे व्याख्यान आयोजित केले होते... जगात बाकी सर्वत्र मारामारी होत आहेत, तुम्ही वर्तमानपत्र वाचत असाल, युक्रेन युद्धाबद्दल तुम्ही ऐकलेच असेल. हमास आणि इस्रायलमधील युद्ध ही होत आहे... मात्र, आपल्या देशात या अश्या मुद्द्यावर कधीही भांडण झाले नाही. आम्ही या मुद्द्यावर कधीही लढलो नाही, अशा मुद्द्यांवर आम्ही कोणाशीही भांडत नाही याचे कारण आपण हिंदू आहोत, असे आहे आणि हा हिंदूंचा देश आहे असं मोहन भागवत म्हणाले...
देशात सर्व धर्म आणि पंथांचा आदर करणारा एक धर्म आहे, हा हिंदूंचा देश आहे, सर्वांची काळजी घेणार्यालाच हिंदू असे म्हणतात.. आणि हे फक्त हिंदुस्थानच करतो असे मत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे.. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाला तीनशे पन्नास वर्ष झाल्याच्या निमित्ताने आयोजित व्याख्यानात बोलत होते... प्रतापनगर शिक्षण संस्थेने हे व्याख्यान आयोजित केले होते... जगात बाकी सर्वत्र मारामारी होत आहेत, तुम्ही वर्तमानपत्र वाचत असाल, युक्रेन युद्धाबद्दल तुम्ही ऐकलेच असेल. हमास आणि इस्रायलमधील युद्ध ही होत आहे... मात्र, आपल्या देशात या अश्या मुद्द्यावर कधीही भांडण झाले नाही. आम्ही या मुद्द्यावर कधीही लढलो नाही, अशा मुद्द्यांवर आम्ही कोणाशीही भांडत नाही याचे कारण आपण हिंदू आहोत, असे आहे आणि हा हिंदूंचा देश आहे असं मोहन भागवत म्हणाले...
2/7
छत्रपती शिवाजी महाराज यांच जीवन आपण अनुकरण करावे असंच आहे. त्यांचं अनुकरण म्हणजे घोड्यावर बसने एवढे सोपे नाही, त्यांनी ज्या गुणांचा आधारावर कर्तृत्व गाजवले ते गुण कुठल्याही काळात महत्वाचे आहे. त्यांना काय करायचे ते स्पष्ट होते,काय करायचे हे माहीत होते,हा त्यांचा गुण होता. लोकांचं दुःख त्यांना बघवलं गेलं नाही. लोकांची दयनीय अवस्था, महिला सुरक्षित नाही. महिलांची दुर्दशा पाहून शोक त्यांचा मनात होता., असे मोहन भागवत म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच जीवन आपण अनुकरण करावे असंच आहे. त्यांचं अनुकरण म्हणजे घोड्यावर बसने एवढे सोपे नाही, त्यांनी ज्या गुणांचा आधारावर कर्तृत्व गाजवले ते गुण कुठल्याही काळात महत्वाचे आहे. त्यांना काय करायचे ते स्पष्ट होते,काय करायचे हे माहीत होते,हा त्यांचा गुण होता. लोकांचं दुःख त्यांना बघवलं गेलं नाही. लोकांची दयनीय अवस्था, महिला सुरक्षित नाही. महिलांची दुर्दशा पाहून शोक त्यांचा मनात होता., असे मोहन भागवत म्हणाले.
3/7
शिवाजी महाराजांच्या काळात आई -वडील संस्कार द्यायचे. मात्र,आजकाल आई वडील हे मोबाईलमध्ये असतात. वडीलांकडून मिळाले बाळकडूमुळे विचार स्पष्ट होतो. हा हिंदूच देश आहे. हिंदू म्हणजे मुस्लिम लोकांचा सांभाळ केला. हे भारतच करू शकतो असे ते म्हणाले आहेत.
शिवाजी महाराजांच्या काळात आई -वडील संस्कार द्यायचे. मात्र,आजकाल आई वडील हे मोबाईलमध्ये असतात. वडीलांकडून मिळाले बाळकडूमुळे विचार स्पष्ट होतो. हा हिंदूच देश आहे. हिंदू म्हणजे मुस्लिम लोकांचा सांभाळ केला. हे भारतच करू शकतो असे ते म्हणाले आहेत.
4/7
युक्रेन लढाई,हमास युद्ध आपल्य काळात अशी लढाई झाली नाही. आपण भांडत नाही म्हणून आपण हिंदू आहे, असा देश असला पाहिले ज्यात आई सुरक्षित राहतील. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर राजा बनण्याची वेळ आलीं. तेव्हा प्रजेच्या संरक्षणासाठी राजा झाले. आपण एकटे असलो तरी असुरक्षित आहोत. आपल्याला माणसं राखता आली पाहिजे. तेव्हा आपण सुरक्षित असतो, मोहन भागवत म्हणाले.
युक्रेन लढाई,हमास युद्ध आपल्य काळात अशी लढाई झाली नाही. आपण भांडत नाही म्हणून आपण हिंदू आहे, असा देश असला पाहिले ज्यात आई सुरक्षित राहतील. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर राजा बनण्याची वेळ आलीं. तेव्हा प्रजेच्या संरक्षणासाठी राजा झाले. आपण एकटे असलो तरी असुरक्षित आहोत. आपल्याला माणसं राखता आली पाहिजे. तेव्हा आपण सुरक्षित असतो, मोहन भागवत म्हणाले.
5/7
शिवाजी महाराज पुण्यात आल्यावर कसबा गणपती शोधून काढला आणि शेती करायला सुरवात केली. लोकांना वसवले. तरुण मित्र जमा केले, त्यांचाकडे असलेली कला निरखून लोक प्रेमाने जोडले. मित्रांचे दोष प्रेमाने दूर केले, संकटात मदात करत मैत्री केली, असे मोहन भागवत म्हणाले.
शिवाजी महाराज पुण्यात आल्यावर कसबा गणपती शोधून काढला आणि शेती करायला सुरवात केली. लोकांना वसवले. तरुण मित्र जमा केले, त्यांचाकडे असलेली कला निरखून लोक प्रेमाने जोडले. मित्रांचे दोष प्रेमाने दूर केले, संकटात मदात करत मैत्री केली, असे मोहन भागवत म्हणाले.
6/7
तेलंगणाचा कुतुबशाह शिवाजी महाराजाना घाबरला होता. शिवाजी महाराज यांचे विदेशी मुसलमानांशी भांडण होत. भारतात राहणाऱ्या मुसलमानांशी वैर नव्हतं. शिवाजी महाराजांनी एक-एक माणूस उभा केला होता. शुद्ध चरित्र संपन्न माणसं शिवाजी महाराज यांनी उभे केले, त्यामुळें त्यांनी उभे केलेले राज्य लोकशाहीचे राहिले, असेही भागवत म्हणाले.
तेलंगणाचा कुतुबशाह शिवाजी महाराजाना घाबरला होता. शिवाजी महाराज यांचे विदेशी मुसलमानांशी भांडण होत. भारतात राहणाऱ्या मुसलमानांशी वैर नव्हतं. शिवाजी महाराजांनी एक-एक माणूस उभा केला होता. शुद्ध चरित्र संपन्न माणसं शिवाजी महाराज यांनी उभे केले, त्यामुळें त्यांनी उभे केलेले राज्य लोकशाहीचे राहिले, असेही भागवत म्हणाले.
7/7
शुद्ध चरित्र संपन्न माणसं शिवाजी महाराज यांनी उभे केले, त्यामुळें त्यांनी उभे केलेले राज्य लोकशाहीचे राहिले..राजा लोकांचा बसला असं राज्य निर्माण केले..पण त्यासाठी त्यांनी मेहनत केली.. 50 वर्षात त्यांनी अखंड घोड्यावर बसून मिळवलं, असे मोहन भागवत म्हणाले.
शुद्ध चरित्र संपन्न माणसं शिवाजी महाराज यांनी उभे केले, त्यामुळें त्यांनी उभे केलेले राज्य लोकशाहीचे राहिले..राजा लोकांचा बसला असं राज्य निर्माण केले..पण त्यासाठी त्यांनी मेहनत केली.. 50 वर्षात त्यांनी अखंड घोड्यावर बसून मिळवलं, असे मोहन भागवत म्हणाले.

बातम्या फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ABP Premium

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Nashik : नाशिक महानगरपालिका निवडणुकीत कुणाची बाजी?
Ganesh Naik On Leopard : बिबट्यांवर नसबंदीच्या प्रयोगाला केंद्राने परवानगी दिली - गणेश नाईक
Shrikant Shinde Lok Sabha : निवडणुका, उद्धव ठाकरे ते काँग्रेस; श्रीकांत शिंदे लोकसभेत कडाडले
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Ambadas Danve On Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा कॅश बॉम्ब, महेंद्र दळवी काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
Smriti Mandhana and Palash Muchhal: श्रेयांका पाटीलने कोरिओग्राफर अन् पलाश मुच्छलला 'त्या' अवस्थेत पाहिलं अन् स्मृतीला सांगितलं, भांडाफोड होताच पलाश मुंबईला पळाला? इन्स्टाग्रामवरील व्हायरल पोस्टची चर्चा
श्रेयांका पाटीलने कोरिओग्राफर अन् पलाश मुच्छलला 'त्या' अवस्थेत पाहिलं अन् स्मृतीला सांगितलं, भांडाफोड होताच पलाश मुंबईला पळाला? इन्स्टाग्रामवरील व्हायरल पोस्टची चर्चा
Embed widget