एक्स्प्लोर
Tripurari Purnima : त्रिपुरारी पौणिमेनिमित्त पंढरपूरचे विठ्ठल मंदिर आणि अकलूजच्या आकलाई मंदिर लक्ष लक्ष दिव्यांनी उजळले
Pandharpur News : अकलूज येथील अकलाई मंदिरात देखील पाच लाख पणत्यांचा वापर करून अनोखा दीपोत्सव साजरा करण्यात आला होता.
Pandharpur News
1/10

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त विठ्ठल मंदिराला लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून टाकण्यात आले होते .
2/10

आषाढ शुद्ध एकादशी ते त्रिपुरारी पौर्णिमा हा चार महिन्याचा अर्थात चातुर्मास संपवून देवाला जागे करण्यासाठी भगवान शंकर येतात आणि विष्णूचा कारभार भगवान शंकर त्यांच्या ताब्यात देतात अशी पुराणात मान्यता असल्याने या दिवसाला अनन्य साधारण महत्व आहे
Published at : 08 Nov 2022 11:20 AM (IST)
आणखी पाहा























