एक्स्प्लोर

Railway Knowledge : तु्म्हाला माहिती आहे का भारतीय रेल्वेचे नाव कसे ठरवले जाते ? याबद्दल जाणून घ्या !

भारतीय रेल्वे इतका मोठा कारभार सांभाळण्यासाठी रेल्वेच्या विधा वाढवण्यावर आणि आधुनिकीकरणावर जास्त भर देत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? भारतीय रेल्वेची नाव कसं ठरवली जातात?

भारतीय रेल्वे इतका मोठा कारभार सांभाळण्यासाठी रेल्वेच्या विधा वाढवण्यावर आणि आधुनिकीकरणावर जास्त भर देत आहे.  पण तुम्हाला माहिती आहे का? भारतीय रेल्वेची नाव कसं ठरवली जातात?

Railway Knowledge:

1/11
Railway Knowledge :  भारतीय रेल्वेने दररोज लाखो-कोटी लोक प्रवास करतात. जगातील सर्वाधिक मोठे रेल्वेचे जाळे म्हणून   भारतीय रेल्वेची ओळख आहे. भारतीय रेल्वेचा जगात चौथा क्रमांक आणि आशिया खंडात दुसऱ्या क्रमांक आहे.
Railway Knowledge : भारतीय रेल्वेने दररोज लाखो-कोटी लोक प्रवास करतात. जगातील सर्वाधिक मोठे रेल्वेचे जाळे म्हणून भारतीय रेल्वेची ओळख आहे. भारतीय रेल्वेचा जगात चौथा क्रमांक आणि आशिया खंडात दुसऱ्या क्रमांक आहे.
2/11
भारतीय रेल्वेकडे हजारो मालगाड्या आहेत. या मालगाड्यांमुळे देशातील इतर राज्यात माल वाहून नेण्यासाठी मदत होते. यासाठी लाखो कमर्चारी काम करत असतात. भारतीय रेल्वेच्या सेवेत जवळपास 10 लाख कर्मचारी कार्यरत आहेत.
भारतीय रेल्वेकडे हजारो मालगाड्या आहेत. या मालगाड्यांमुळे देशातील इतर राज्यात माल वाहून नेण्यासाठी मदत होते. यासाठी लाखो कमर्चारी काम करत असतात. भारतीय रेल्वेच्या सेवेत जवळपास 10 लाख कर्मचारी कार्यरत आहेत.
3/11
दररोज कोट्यावधी लोक भारतीय रेल्वेने  प्रवास करत असतात. यासाठी जवळपास 13 हजार रेल्वे गाड्या सेवा देत असतात. यासाठी हजारो हजारो रेल्वे स्टेशन्सची निर्मिती करण्यात आली आहे.  भारतीय रेल्वेची 7 हजारपेक्षा जास्त रेल्वे स्टेशन्स आहेत.
दररोज कोट्यावधी लोक भारतीय रेल्वेने प्रवास करत असतात. यासाठी जवळपास 13 हजार रेल्वे गाड्या सेवा देत असतात. यासाठी हजारो हजारो रेल्वे स्टेशन्सची निर्मिती करण्यात आली आहे. भारतीय रेल्वेची 7 हजारपेक्षा जास्त रेल्वे स्टेशन्स आहेत.
4/11
भारतीय रेल्वे इतका मोठा कारभार सांभाळण्यासाठी रेल्वेच्या सुविधा वाढवण्यावर आणि आधुनिकीकरणावर जास्त भर देत आहे.
भारतीय रेल्वे इतका मोठा कारभार सांभाळण्यासाठी रेल्वेच्या सुविधा वाढवण्यावर आणि आधुनिकीकरणावर जास्त भर देत आहे.
5/11
तुम्ही अनेक रेल्वेची नाव ऐकली असतील, तुम्हाला काही नाव तोंडपाठही असतील.पण आज आपण भारतीय रेल्वेची नाव कशी ठरवली जातात. यामागचा फार्मुला जाणून घेणार आहोत.
तुम्ही अनेक रेल्वेची नाव ऐकली असतील, तुम्हाला काही नाव तोंडपाठही असतील.पण आज आपण भारतीय रेल्वेची नाव कशी ठरवली जातात. यामागचा फार्मुला जाणून घेणार आहोत.
6/11
कोणत्याही रेल्वेचे नाव ठरवताना आधी त्या त्या देशातील राज्य आणि शहराचा विचार केला जातो. जसे की, दोन राज्यांना जोडणारी रेल्वे राजधानी एक्सप्रेसच्या नावाने ओळखली जाते.
कोणत्याही रेल्वेचे नाव ठरवताना आधी त्या त्या देशातील राज्य आणि शहराचा विचार केला जातो. जसे की, दोन राज्यांना जोडणारी रेल्वे राजधानी एक्सप्रेसच्या नावाने ओळखली जाते.
7/11
तुम्ही शताब्दी, दुरंतो आणि चेन्नई एक्सप्रेसने प्रवास केला असेल, तर तुम्हाला माहिती असेल की या रेल्वे सर्वाधिक चांगल्या दर्जाच्या सुविधा देतात. या रेल्वेचा प्रति तास वेगही खूप जास्त असतो.
तुम्ही शताब्दी, दुरंतो आणि चेन्नई एक्सप्रेसने प्रवास केला असेल, तर तुम्हाला माहिती असेल की या रेल्वे सर्वाधिक चांगल्या दर्जाच्या सुविधा देतात. या रेल्वेचा प्रति तास वेगही खूप जास्त असतो.
8/11
शताब्दी एक्सप्रेस देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहर लाल नेहरू यांच्या 100 व्या जन्मदिवसानिमित्त 1989 साली रेल्वे सुरू करण्यात आली आहे. यामुळे शताब्दी एक्सप्रेस असं नाव ठेवण्यात आले आहे.
शताब्दी एक्सप्रेस देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहर लाल नेहरू यांच्या 100 व्या जन्मदिवसानिमित्त 1989 साली रेल्वे सुरू करण्यात आली आहे. यामुळे शताब्दी एक्सप्रेस असं नाव ठेवण्यात आले आहे.
9/11
दुरंतो एक्सप्रेस म्हणजे अखंडपणे धावणारी रेल्वे. ही रेल्वे  खूप कमी स्टेशन्सवर थांबते. त्यामुळे या रेल्वेला दुरंतो एक्सप्रेस असं म्हटले जाते.
दुरंतो एक्सप्रेस म्हणजे अखंडपणे धावणारी रेल्वे. ही रेल्वे खूप कमी स्टेशन्सवर थांबते. त्यामुळे या रेल्वेला दुरंतो एक्सप्रेस असं म्हटले जाते.
10/11
रेल्वेची नाव ठरवताना भारतीय रेल्वेने एक फॉर्मुला वापरला आहे. जिथून रेल्वे सुरू होते आणि जिथं  प्रवास संपतो त्या शहराचे नाव दिले जाते.  जसे की, चेन्नई-जयपुर एक्सप्रेस, कोटा-पटना इत्यादी.
रेल्वेची नाव ठरवताना भारतीय रेल्वेने एक फॉर्मुला वापरला आहे. जिथून रेल्वे सुरू होते आणि जिथं प्रवास संपतो त्या शहराचे नाव दिले जाते. जसे की, चेन्नई-जयपुर एक्सप्रेस, कोटा-पटना इत्यादी.
11/11
याशिवाय तेथील परिसराची धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक ओळख लक्षात घेतली जाते आणि रेल्वेची  नाव ठरवली जातात. जसे की, गोल्डन टेम्पल एक्सप्रेस, काशी-विश्वनाथ एक्सप्रेस आणि वैशाली एक्सप्रेस इत्यादी.
याशिवाय तेथील परिसराची धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक ओळख लक्षात घेतली जाते आणि रेल्वेची नाव ठरवली जातात. जसे की, गोल्डन टेम्पल एक्सप्रेस, काशी-विश्वनाथ एक्सप्रेस आणि वैशाली एक्सप्रेस इत्यादी.

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी
लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी
बीडमध्ये आणण्यापूर्वीच खोक्यावर मोठी कारवाई; सतिश भोसले जिल्ह्यातून तडीपार, प्रस्तावास मंजुरी
बीडमध्ये आणण्यापूर्वीच खोक्यावर मोठी कारवाई; सतिश भोसले जिल्ह्यातून तडीपार, प्रस्तावास मंजुरी
राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे फिरकले नाही; संतोष देशमुख प्रकरणावर अधिवेशनात व्यापक चर्चा नाही
राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे फिरकले नाही; संतोष देशमुख प्रकरणावर अधिवेशनात व्यापक चर्चा नाही
नितेश राणेंना मल्हारी पगडी बांधली, पण 'मल्हार' नावाला विरोधच; जेजुरीच्या मार्तंड विश्वस्त मंडळात दोन गट
नितेश राणेंना मल्हारी पगडी बांधली, पण 'मल्हार' नावाला विरोधच; जेजुरीच्या मार्तंड विश्वस्त मंडळात दोन गट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana News | विरोधक म्हणतात लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी देणार? तटकरे स्पष्टच बोलल्या..Job Majha News | ST महामंडळ अंतर्गत नाशिकमध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा?ABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7 PM 10 March 2025Nagpur goa shaktipeeth expressway : शक्तिपीठ महामार्गाविरोधी पुकारलेलं आंदोलन स्थगित, महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा जिल्हाबंदीचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी
लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी
बीडमध्ये आणण्यापूर्वीच खोक्यावर मोठी कारवाई; सतिश भोसले जिल्ह्यातून तडीपार, प्रस्तावास मंजुरी
बीडमध्ये आणण्यापूर्वीच खोक्यावर मोठी कारवाई; सतिश भोसले जिल्ह्यातून तडीपार, प्रस्तावास मंजुरी
राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे फिरकले नाही; संतोष देशमुख प्रकरणावर अधिवेशनात व्यापक चर्चा नाही
राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे फिरकले नाही; संतोष देशमुख प्रकरणावर अधिवेशनात व्यापक चर्चा नाही
नितेश राणेंना मल्हारी पगडी बांधली, पण 'मल्हार' नावाला विरोधच; जेजुरीच्या मार्तंड विश्वस्त मंडळात दोन गट
नितेश राणेंना मल्हारी पगडी बांधली, पण 'मल्हार' नावाला विरोधच; जेजुरीच्या मार्तंड विश्वस्त मंडळात दोन गट
Temperature Alert: नंदूरबार 40.8 अंशांना टेकलं, नाशकात उष्माघात कक्ष स्थापन, उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण, तुमच्या शहरात किती तापमान?
नंदूरबार 40.8 अंशांना टेकलं, नाशकात उष्माघात कक्ष स्थापन, उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण, तुमच्या शहरात किती तापमान?
Udayanraje Bhosale on Nitesh Rane : मी नॉनव्हेज खात नाही, ज्याला खायचं त्यांनी खावं; उदयनराजेंनी मंत्री नितेश राणेंनाही उघडं पाडलं
मी नॉनव्हेज खात नाही, ज्याला खायचं त्यांनी खावं; उदयनराजेंनी मंत्री नितेश राणेंनाही उघडं पाडलं
Video : माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही; जयंत पाटलांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
Video : माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही; जयंत पाटलांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
होलिकेच्या राखेचे आध्यात्मिक महत्त्व आणि श्रद्धा!
होलिकेच्या राखेचे आध्यात्मिक महत्त्व आणि श्रद्धा!
Embed widget