एक्स्प्लोर
Agriculture: औरंगाबाद जिल्ह्यात पिकं करपू लागली, जमिनीला पडल्या भेगा, पाहा फोटो
औरंगाबाद : पावसाने पाठ फिरवल्याने औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.
crop is damaged in Aurangabad
1/9

ऑगस्ट महिना अक्षरशः कोरडा गेल्याने आता पिकं माना टाकू लागले आहेत. जमिनीला भेगा पडल्या असून, पिकं करपू लागली आहेत.
2/9

जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत फक्त 47 टक्के पाऊस पडला आहे. मागील वर्षी तीन महिन्यांत 110 टक्के पाऊस झाला होता.
Published at : 29 Aug 2023 02:24 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
क्रिकेट
महाराष्ट्र























