एक्स्प्लोर

Health Tips : 'या' 3 आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांनी चुकूनही पालक खाऊ नये; फायद्याऐवजी होईल नुकसान

Health Tips : जर तुम्ही पालकाचं जास्त प्रमाणात सेवन केलं तर तुम्हाला अनेक त्रास होऊ शकतात.

Health Tips : जर तुम्ही पालकाचं जास्त प्रमाणात सेवन केलं तर तुम्हाला अनेक त्रास होऊ शकतात.

Spinach

1/8
पालकामध्ये आढळतात, जे शरीर सुधारण्याचे काम करतात. त्यात लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारख्या पोषक तत्वांचा समावेश आहे.
पालकामध्ये आढळतात, जे शरीर सुधारण्याचे काम करतात. त्यात लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारख्या पोषक तत्वांचा समावेश आहे.
2/8
पालक नियमित खाल्ल्याने बीपी नियंत्रणात राहते, डोळे निरोगी राहतात, मधुमेहापासून आराम मिळतो, हृदयाचे आरोग्य सुधारते, पचनशक्ती सुधारते.
पालक नियमित खाल्ल्याने बीपी नियंत्रणात राहते, डोळे निरोगी राहतात, मधुमेहापासून आराम मिळतो, हृदयाचे आरोग्य सुधारते, पचनशक्ती सुधारते.
3/8
मात्र, अनेकांना पालक न खाण्याचा सल्ला दिला जातो.
मात्र, अनेकांना पालक न खाण्याचा सल्ला दिला जातो.
4/8
पालक खाल्ल्याने वजन झपाट्याने कमी होऊ शकते
पालक खाल्ल्याने वजन झपाट्याने कमी होऊ शकते
5/8
जर कोणाला ऍलर्जीचा त्रास असेल तर त्यांनी पालकापासून दूर राहावे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पालकामध्ये हिस्टामाईन आढळते, जे खाल्ल्याने काही लोकांना ऍलर्जीचा त्रास होऊ शकतो.
जर कोणाला ऍलर्जीचा त्रास असेल तर त्यांनी पालकापासून दूर राहावे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पालकामध्ये हिस्टामाईन आढळते, जे खाल्ल्याने काही लोकांना ऍलर्जीचा त्रास होऊ शकतो.
6/8
जर एखाद्या व्यक्तीला स्टोनचा त्रास झाला असेल  तर अशा लोकांनी पालक खाऊ नये.
जर एखाद्या व्यक्तीला स्टोनचा त्रास झाला असेल तर अशा लोकांनी पालक खाऊ नये.
7/8
आरोग्य तज्ञांच्या मते जे लोक रक्त पातळ करणारी औषधे घेत आहेत त्यांनी पालकापासून बनवलेले कोणतेही पदार्थ खाऊ नयेत. कारण व्हिटॅमिन के पालकामध्ये आढळते, जे अँटीकोआगुलंटशी प्रतिक्रिया करून शरीरावर नकारात्मक परिणाम करू शकते.
आरोग्य तज्ञांच्या मते जे लोक रक्त पातळ करणारी औषधे घेत आहेत त्यांनी पालकापासून बनवलेले कोणतेही पदार्थ खाऊ नयेत. कारण व्हिटॅमिन के पालकामध्ये आढळते, जे अँटीकोआगुलंटशी प्रतिक्रिया करून शरीरावर नकारात्मक परिणाम करू शकते.
8/8
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Health: पावसात भिजल्यानंतर मुलांचे ओले कपडे तसेच ठेवताय? वाढू शकतो युटीआय संसर्गाचा गंभीर धोका
पावसात भिजल्यानंतर मुलांचे ओले कपडे तसेच ठेवताय? वाढू शकतो युटीआय संसर्गाचा गंभीर धोका
Navi Mumbai : घशात अडकलेल्या माशाच्या काट्यामुळे जीवावर बेतले; नवी मुंबईतील मेडिकव्हरमध्ये दोन रुग्णांवर यशस्वी उपचार
घशात अडकलेल्या माशाच्या काट्यामुळे जीवावर बेतले; नवी मुंबईतील मेडिकव्हरमध्ये दोन रुग्णांवर यशस्वी उपचार
Child Health: शाळा, प्रवासात टाईप - 1 मधुमेही मुलांची काळजी कशी घ्याल? किशोरवयीन मुलांमध्ये सर्वाधिक आढळणारा आजार, डॉक्टर सांगतात...
शाळा, प्रवासात टाईप - 1 मधुमेही मुलांची काळजी कशी घ्याल? किशोरवयीन मुलांमध्ये सर्वाधिक आढळणारा आजार, डॉक्टर सांगतात...
Ear Wax : कॉटन बडने कान साफ करता? ही सवय ठरू शकते धोकादायक, तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
कॉटन बडने कान साफ करता? ही सवय ठरू शकते धोकादायक, तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!';  उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget