एक्स्प्लोर

Relation tips : लग्नासाठी जोडीदार आणि तुमच्यात असावा एवढा फरक !

Relation tips : लग्न म्हणले की अनेकांच्या मनात एक प्रश्न असतो तो म्हणजे जोडीदार आणि तुमच्यातील अंतर कितीं असावे. या प्रश्नाचे इथे उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करू शकता.

Relation tips : लग्न म्हणले की अनेकांच्या  मनात एक प्रश्न असतो तो म्हणजे  जोडीदार आणि तुमच्यातील अंतर कितीं असावे. या प्रश्नाचे इथे उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करू शकता.

लग्न म्हणले की अनेकांच्या मनात एक प्रश्न असतो तो म्हणजे जोडीदार आणि तुमच्यातील अंतर कितीं असावे. या प्रश्नाचे इथे उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करू शकता. [Photo Credit : Pexel.com]

1/9
अनेकदा लोक जेव्हा लग्नाची वेळ येते तेव्हा प्रत्येकजण आपल्या जोडीदाराला चांगले जाणून घेण्याचा प्रयत्न करतो,जेणेकरून लग्नानंतरचे आयुष्य सुखकर राहावे. [Photo Credit : Pexel.com]
अनेकदा लोक जेव्हा लग्नाची वेळ येते तेव्हा प्रत्येकजण आपल्या जोडीदाराला चांगले जाणून घेण्याचा प्रयत्न करतो,जेणेकरून लग्नानंतरचे आयुष्य सुखकर राहावे. [Photo Credit : Pexel.com]
2/9
कोणत्याही जोडप्याच्या वयातील योग्य फरक त्यांच्या नात्याला आणखी घट्ट आणि अतूट बनवू शकतो. यामुळे लोक लग्नापूर्वी जोडीदाराच्या वयाची काळजी घेतात.[Photo Credit : Pexel.com]
कोणत्याही जोडप्याच्या वयातील योग्य फरक त्यांच्या नात्याला आणखी घट्ट आणि अतूट बनवू शकतो. यामुळे लोक लग्नापूर्वी जोडीदाराच्या वयाची काळजी घेतात.[Photo Credit : Pexel.com]
3/9
लोकांनी या विषयावर बराच काळ विचार केला आहे.पती-पत्नीमधील आदर्श वयाचा फरक पाच वर्षांचा मानला जातो.ज्या जोडप्यांमध्ये पाच वर्षांचा फरक आहे त्यांच्या घटस्फोटाची शक्यता फक्त 18% आहे. [Photo Credit : Pexel.com]
लोकांनी या विषयावर बराच काळ विचार केला आहे.पती-पत्नीमधील आदर्श वयाचा फरक पाच वर्षांचा मानला जातो.ज्या जोडप्यांमध्ये पाच वर्षांचा फरक आहे त्यांच्या घटस्फोटाची शक्यता फक्त 18% आहे. [Photo Credit : Pexel.com]
4/9
जर मुलगा आणि मुलगी यांच्यात दहा वर्षांचे अंतर असेल तर घटस्फोटाची शक्यता 39% पर्यंत जाते. [Photo Credit : Pexel.com]
जर मुलगा आणि मुलगी यांच्यात दहा वर्षांचे अंतर असेल तर घटस्फोटाची शक्यता 39% पर्यंत जाते. [Photo Credit : Pexel.com]
5/9
जेव्हा दोघांच्या वयात 20 वर्षांचा फरक असतो,तेव्हा घटस्फोटाची शक्यता 95% पर्यंत वाढते.[Photo Credit : Pexel.com]
जेव्हा दोघांच्या वयात 20 वर्षांचा फरक असतो,तेव्हा घटस्फोटाची शक्यता 95% पर्यंत वाढते.[Photo Credit : Pexel.com]
6/9
यशस्वी विवाहासाठी मुलगा आणि मुलगी यांच्या वयात योग्य फरक असायला हवा. जर फरक जास्त असेल तर लवकरच नाते तुटू शकते. [Photo Credit : Pexel.com]
यशस्वी विवाहासाठी मुलगा आणि मुलगी यांच्या वयात योग्य फरक असायला हवा. जर फरक जास्त असेल तर लवकरच नाते तुटू शकते. [Photo Credit : Pexel.com]
7/9
वैवाहिक नात्यात ऐकमेकांना परस्पर समजून घेणे खूप महत्वाचे आहेया सर्व गोष्टींव्यतिरिक्त चांगल्या नात्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.[Photo Credit : Pexel.com]
वैवाहिक नात्यात ऐकमेकांना परस्पर समजून घेणे खूप महत्वाचे आहेया सर्व गोष्टींव्यतिरिक्त चांगल्या नात्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.[Photo Credit : Pexel.com]
8/9
दोघांमध्ये परस्पर समंजसपणा असावा.जर तुम्ही दोघे जर तुम्ही कठीण परिस्थितीत एकमेकांना साथ देऊ शकत असाल तर तुम्ही कोणाशीही लग्न करू शकता .[Photo Credit : Pexel.com]
दोघांमध्ये परस्पर समंजसपणा असावा.जर तुम्ही दोघे जर तुम्ही कठीण परिस्थितीत एकमेकांना साथ देऊ शकत असाल तर तुम्ही कोणाशीही लग्न करू शकता .[Photo Credit : Pexel.com]
9/9
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.[Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.[Photo Credit : Pexel.com]

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या बारबाला; पोलिसांचा फौजफाटा आला
चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या बारबाला; पोलिसांचा फौजफाटा आला
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City Sixty : सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 26 February 2025 : ABP Majha : 7 PmABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 26 February 2025JOB Majha News : केंद्रीय औद्योगित सुरक्ष दलमध्ये नोकरीची संधी,  शैक्षणिक पात्रता काय? 26 Feb 2025ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07PM 26 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या बारबाला; पोलिसांचा फौजफाटा आला
चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या बारबाला; पोलिसांचा फौजफाटा आला
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
Chandrapur News : महाशिवरात्रीनिमित्य देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; वैनगंगा नदीत बुडून 3 सख्या बहि‍णींचा दुर्दैवी अंत
महाशिवरात्रीनिमित्य देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; वैनगंगा नदीत बुडून 3 सख्या बहि‍णींचा दुर्दैवी अंत
पुण्यातील धक्कादायक घटनेनंतर अजित पवारांचा लाडक्या बहि‍णींना शब्द; CM फडणवीसांनीही घेतली दखल
पुण्यातील धक्कादायक घटनेनंतर अजित पवारांचा लाडक्या बहि‍णींना शब्द; CM फडणवीसांनीही घेतली दखल
Prashant Kishor : बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
Embed widget