एक्स्प्लोर

Trending: केवळ एक-दोन नाही, तर तब्बल 500 हून अधिक विवाह; 'हा' आहे इतिहासातील नावाजलेला राजा

Indian History: बिंबिसार राजाच्या तीन प्रमुख पत्नी होत्या. त्यांची पहिली पत्नी चेल्लमा, दुसरी पत्नी खेमा आणि तिसरी पत्नी कौसल्या होती. बिंबिसारने त्याच्या जीवनात 500 हून अधिक विवाह केले.

Indian History: भारताचा इतिहास (History) हा अशा राजे आणि सम्राटांच्या कथांनी भरलेला आहे, ज्यांनी त्यांच्या आयुष्यात एकाहून अधिक लग्न केली आहेत. पण यात असेही काही राजे आहेत, ज्यांनी आपल्या आयुष्यात 100 पेक्षा जास्त लग्नं केली आहेत. आज इतिहासातील अशाच एका राजाबद्दल जाणून घेऊया, ज्याने 100-200 नव्हे, तर तब्बल 500 मुलींशी लग्न केलं. मात्र, त्यांच्या खास पत्नींच्या यादीत केवळ तीनच नावांचा समावेश आहे.

कोण होता हा राजा?

तर या राजाचं नाव आहे 'बिंबीसार'. मौर्य साम्राज्याचे संस्थापक चंद्रगुप्त मौर्य यांचे ते पुत्र होते, तर मौर्य सम्राट अशोका यांचे ते वडील होते. बिंबिसारच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर ते 558 इ. स. पूर्व ते 491 इ. स. पूर्व कालखंडात होते. इतिहासात बिंबिसाराला श्रेनिक या नावानेही ओळखलं जातं. असं म्हटलं जातं की, पूर्वी ते बौद्ध धर्माचे अनुयायी होते. परंतु शेवटच्या क्षणी पत्नी चेल्लामा यांच्या शिकवणीने प्रभावित होऊन त्यांनी जैन धर्म स्वीकारला.

सुमारे 500 राजकन्यांशी विवाह

असं पाहिलं तर बिंबिसाराला तीन मुख्य बायका होत्या. त्यांची पहिली पत्नी चेल्लमा होती. दुसरी मुख्य पत्नी खेमा आणि तिसरी मुख्य पत्नी कौसल्या देवी होती. तर, अनेक इतिहासकारांचं असं मत आहे की, बिंबिसारने आपल्या हयातीत 500 हून अधिक विवाह केले होते. महावग्गा या बौद्ध ग्रंथानुसार, बिंबिसाराने त्याच्या हयातीत सुमारे 500 राजकन्यांशी विवाह केला. आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी त्याने हे पाऊल उचललं.

बिंबिसारने धर्म परिवर्तन कसं केलं?

जर सम्राट बिंबिसारच्या धर्मांतराबद्दल बोलायचं झालं, तर तो सुरुवातीपासून बौद्ध धर्मावर विश्वास ठेवत होता. या धर्माचा प्रसार करण्यात त्याने कोणतीही कसर सोडली नाही. खरं तर, जेव्हा तुम्ही सुत्तनीपाताच्या अठ्ठकथेतील पब्बजा सुत्त वाचता तेव्हा तुम्हाला कळतं की, बिंबिसाराने भिक्षु गौतम बुद्धांना पहिल्यांदा पांडव पर्वताखाली पाहिलं होतं, यानंतर त्यांनी त्यांना आपल्या महालात बोलावलं होतं.

तरी गौतम बुद्धांनी त्यांचं आमंत्रण स्वीकारलं नव्हतं आणि ते स्वत: च्या मार्गाने पुढे जात राहिले. यानंतर बिंबिसारने बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी जे काही करता येईल ते सर्व केलं. तथापि, यादरम्यान त्यांची भेट चेल्लमाशी झाली, जी नंतर त्यांची पत्नी झाली. चेल्लमा जैन धर्मावर विश्वास ठेवत होती आणि दररोज या धर्माच्या शिकवणी ती वाचत असे. सम्राट बिंबिसार या शिकवणींना इतका प्रभावित झाला की त्याने जैन धर्म स्वीकारला आणि नंतर आपली राजधानी मगधहून उज्जैनला हलवली.

हेही वाचा:

काजू-बदाम नाही... 'हे' आहे जगातील सर्वात महाग ड्रायफ्रुट! फक्त एक-दोन तुकडेही ठरतात फायदेशीर

महत्त्वाच्या बातम्या

Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
Embed widget