एक्स्प्लोर

बीएड सीईटी परीक्षेला सर्व्हर डाउनचा फटका, दोन तास उशिराने पेपर सुरु, विध्यार्थ्यांचा परीक्षा केंद्राबाहेर गोंधळ 

CET Exam : बीएडच्या (BEd)  प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेत (CET exam) गोंधळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. सर्व्हर डाऊन झाल्यामुळे जवळपास दोन तास उशिराने विद्यार्थ्यांचे पेपर सुरू झाले.

सोलापूर : शिक्षणशास्त्र अर्थात बीएडच्या (BEd)  प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेत (CET exam) गोंधळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. सर्व्हर डाऊन झाल्यामुळे जवळपास दोन तास उशिराने विद्यार्थ्यांचे पेपर सुरू झाले. यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी  परीक्षा केंद्राबाहेर एकच गोंधळ केला. 

सोलापुरातील कीर्ती कम्प्युटर्स या परीक्षा केंद्रात बीएडच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा होती. दुपारी दोन वाजता ही परीक्षा सुरु होने अपेक्षित होते. मात्र, सर्व्हर डाऊन झाल्याने जवळपास दोन तास उशिरा ही परीक्षा सुरु झाली. सोलापुरात होणाऱ्या या परीक्षेसाठी  अनेक विद्यार्थी हे परगावहून आले होते. काही विद्यार्थिनी आपल्या चिमुकल्या बाळांसह परीक्षेला आल्या होत्या. परीक्षा केंद्राजवळ कोणतीही सुविधा नसल्याने अनेकांना त्रास करवा लागल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली.

राज्यात वेगवेगळ्या अभ्यास क्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली जात आहेत. मात्र परीक्षांमधील गोंधळ अद्याप संपलेला नाहीये. सोलापुरात आज शिक्षणशास्त्र अर्थात बीएडच्या  प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेत गोंधळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. सर्व्हर डाऊन झाल्यामुळे जवळपास दोन तास  उशिराने विद्यार्थ्यांचे पेपर सुरू झाले. यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी  परीक्षा केंद्राबाहेर एकच गोंधळ केला. सोलापुरातल्या कीर्ती कम्प्युटर्स या परीक्षा केंद्रात बीएडच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा होती. दुपारी दोन वाजता ही परीक्षा सुरु होने अपेक्षित होते. मात्र सर्व्हर डाऊन झाल्याने जवळपास दोन तास उशिरा ही परीक्षा सुरु झाली.

परीक्षा दोन वाजता सुरु होणार असल्याने एक तास आधी रिपोर्टींग टाइम असते. त्यामुळे अनेक विद्यार्थी 12 ते 1 या वेळेत केंद्रावर आले होते. त्यात अनेक विद्यार्थी हे परगावहून आले होते. उस्मानाबाद, बार्शी या ठिकाणाहून देखील विद्यार्थी परीक्षेसाठी आले होते. तर काही विद्यार्थीनी आपल्या चिमुकल्या बाळांसह परीक्षेला आल्या होत्या. मात्र दोन वाजता जेव्हा परीक्षा सुरु झाली तेव्हा वेबसाईटवर लॉगिन होतं नव्हते. सर्व्हर डाऊनमुळे विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले.

या अडचणीत भर म्हणून की काय, परीक्षा केंद्रावरील वीज ही गायब झाली. इन्वर्टरची तत्काळ सोय न झाल्याने देखील परीक्षा सुरू होण्यासाठी विलंब झाल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली. परीक्षा केंद्राजवळ कोणतीही सुविधा नसल्याने अनेकांना त्रास करवा लागल्याचे देखील विद्यार्थ्यांनी सांगितले.  या सर्व गोंधळामध्ये जवळपास दोन तास उशिरा पेपर सुरू झाला. झालेल्या गोंधळामुळे परीक्षा देण्याची मानसिकता देखील नव्हती. दिवसभर केवळ विद्यार्थ्यांची तारांबळ झाली. कसंबसं आम्ही परीक्षा दिली आहे.' अशी माहिती परीक्षा देण्यासाठी आलेल्या डॉ. वंदना भानप यांनी दिली.

'मी माझ्या सहा महिन्याच्या मुलीला घरी सोडून आले आहे. दुपारी 12 वाजता मी उस्मानाबादहू  सोलापूरला परीक्षेसाठी आले होते. विदयार्थीनींना स्वच्छता गृहासाठी जायचे होते, तेव्हा केंद्र चालकांनी व्यवस्थित वागणूक देखील दिली नाही.' अशी प्रतिक्रिया सय्यद नाज बिन फातिमा या विद्यार्थीने दिली.

दरम्यान, आमचे काम केवळ इन्फ्रास्ट्रक्चर पुरवणे आहे. परीक्षा घेणार ही यंत्रणा ही पूर्णपणे वेगळी आहे. दोन तारखेपासून आमच्याकडे सीईटी परीक्षा सुरू आहेत. आज पर्यंत कोणताही गोंधळ झालेला नव्हता. आजचा गोंधळ हा केवळ सर्व्हर डाऊन झाल्यामुळे झाला.' अशी प्रतिक्रिया ज्या ठिकाणी परीक्षा झाली  त्या कीर्ती कम्प्युटरचे संचालक अशोक यांनी दिली. 
 

महत्वाच्या बातम्या

CUET Admit Card 2022: CUET PG 2022 परीक्षेचे प्रवेशपत्र लवकरच जारी होणार, येथे पाहा नवी अपडेट 

RTMNU : पदव्युत्तर प्रवेशपरीक्षेनंतरही जागा रिक्त राहण्याची शक्यता; एमपीएससीमुळे वेळापत्रकात बदल 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime News:पहिले 10 चिमुकलीला बादलीत बुडवून संपवलं, मग 6 वर्षांच्या मुलीकडे नजर गेली, पोर म्हणाली, आई, मी शाळा शिकते...; सोलापुरमधील सुन्न करणारी घटना
पहिले 10 चिमुकलीला बादलीत बुडवून संपवलं, मग 6 वर्षांच्या मुलीकडे नजर गेली, पोर म्हणाली, आई, मी शाळा शिकते...; सोलापुरमधील सुन्न करणारी घटना
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
पतीच्या छळाला कंटाळून महिलेने 10 महिन्यांच्या लेकीला संपवलं, मृतदेह घेऊन पोहोचली थेट पोलिस स्थानकात, सोलापूरच्या बार्शीत धक्कादायक घटना
पतीच्या छळाला कंटाळून महिलेने 10 महिन्यांच्या लेकीला संपवलं, मृतदेह घेऊन पोहोचली थेट पोलिस स्थानकात, सोलापूरच्या बार्शीत धक्कादायक घटना
पक्षाची रक्षा करण्यासाठीच उद्धव ठाकरे रामरक्षा म्हणतायेत, त्याचं रामरक्षा हे बेगडी प्रेम, एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल  
पक्षाची रक्षा करण्यासाठीच उद्धव ठाकरे रामरक्षा म्हणतायेत, त्याचं रामरक्षा हे बेगडी प्रेम, एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल  

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget