एक्स्प्लोर

Tur dal : पूरग्रस्त चिपळूणकरांसाठी देण्यात आलेल्या तूर डाळीला लागला भुंगा, जिल्हा पुरवठा विभागाचा गलथानपणा समोर

पूरग्रस्त नागरिकांसाठी मंजूर केलेल्या तूरडाळीपैकी 15 मेट्रिक टन डाळीला भुंगा लागल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. रत्नागिरी जिल्हा पुरवठा विभागाचा गलथानपणा समोर आला आहे.

Tur dal : अन्न आणि पुरवठा विभागातील गलथान कारभाराचा एक नमुना पुढे आला आहे. जुलै 2021 मध्ये पूर आला होता. त्यावेळी संपूर्ण चिपळूण शहर पाण्याखाली गेलं होतं. जनजीवन विस्कळीत झाल्यानं मोठी हानी झाली होती. यावेळी वितरणासाठी मंजूर केलेल्या तूरडाळीपैकी (Tur dal) 15 मेट्रिक टन डाळ अद्यापही शिल्लक असून, त्या तूर डाळीला भुंगा लागल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. रत्नागिरी जिल्हा पुरवठा विभागाचा गलथानपणा समोर आल्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याने थेट प्रधान सचिवांना पत्र लिहले आहे.

पूरग्रस्त चिपळूणकरांसाठी देण्यात आलेल्या तूर डाळीला भुंगा लागला आहे. रत्नागिरी जिल्हा पुरवठा विभागाच्या गलथान कारभार यानिमित्तानं पुढे आला आहे. मंजूर तूरडाळी पैकी 15.92 मेट्रिक टन तूरडाळीला भुंगा लागला आहे. दरम्यान, याबाबतचे पत्र रत्नागिरी जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी अन्न नागरी व ग्राहक संरक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना लिहिलं आहे. यामध्ये पुढे कोणती कार्यवाही करावी, याबाबतचे मार्गदर्शन देखील मागवण्यात आलं आहे. तसेच राजापूर तालुक्यातील पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंर्गत (पीएमजीकेएवाय)  मोफत वितरण करण्यासाठी मंजूर केलेली डाळ खराब झाल्याचा उल्लेख पत्रात आहे. जवळपास 11 मेट्रिक टन डाळ खराब झाल्याचे समोर आले आहे.


Tur dal : पूरग्रस्त चिपळूणकरांसाठी देण्यात आलेल्या तूर डाळीला लागला भुंगा, जिल्हा पुरवठा विभागाचा गलथानपणा समोर

चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळं 2021 मध्ये पूर आला होता. विशिष्ठी आणि शिव नदीनं धोक्याची पातळी ओलांडली होती. शहरात पाणी शिरले होते. आतापर्यंतचा हा सर्वाधिक भयानक पूर असल्याचं बोललं जात होतं. चिपळूणमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळं नागरिकांना 2005 च्या पुराची आठवण झाली होती. या पुरामुळं अनेक सोसायटी, घरांमध्ये पाणी शिरल्यानं हजारो नागरिक पाण्यात अडकले होते. या पुरामुळं चिपळूनमधील जनजीवन विस्कळीत झालं होतं. यापुरात नागरिक, व्यापारी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. चौदा जणांचा बळी गेला होता. चिपळुणात आलेला महापूर हा मानवनिर्मित असून, यास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका देखील मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lawrence Bishnoi : लॉरेन्स बिश्नोई गँगला दहशतवादी संघटना घोषित, कॅनडा सरकारचा मोठा निर्णय
लॉरेन्स बिश्नोई गँगला दहशतवादी संघटना घोषित, कॅनडा सरकारचा मोठा निर्णय
Tilak Verma Net Worth : तिलक वर्मा ठरला आशिया चषकातील फायनलमधील भारताच्या विजयाचा हिरो, जाणून घ्या युवा खेळाडूची नेटवर्थ 
तिलक वर्मा ठरला आशिया चषकातील फायनलमधील भारताच्या विजयाचा हिरो, जाणून घ्या युवा खेळाडूची नेटवर्थ 
Mainak Ghosh : एकीकडे जिल्हाधिकारी नाचगाण्यात दंग, दुसरीकडे वडिलांचे अंत्यसंस्कार करुन IAS मैनक घोष पूरग्रस्तांच्या मदतीला; धाराशिव पुरातील दोन दृष्यं
एकीकडे जिल्हाधिकारी नाचगाण्यात दंग, दुसरीकडे वडिलांचे अंत्यसंस्कार करुन IAS मैनक घोष पूरग्रस्तांच्या मदतीला; धाराशिव पुरातील दोन दृष्यं
अमेरिकेच्या दबावामुळे यूपीए सरकारनं 26/11 नंतर पाकिस्तानविरुद्ध कारवाई केली नाही, पी चिदंबरम यांचा मोठा  गौप्यस्फोट 
अमेरिकेच्या दबावामुळे यूपीए सरकारनं 26/11 नंतर पाकिस्तानविरुद्ध कारवाई केली नाही, पी चिदंबरम यांचा मोठा  गौप्यस्फोट 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Omraje Nimbalkar Video : गळ्याएवढ्या पाण्यात बाजी लावली,  'कोहीनूर' ओमराजेंचा UNCUT व्हिडीओ
Sharad Pawar| Gorakshak मुळे शेतकऱ्यांचे हाल: म्हशी विकल्या तरी अडवणूक : शरद पवार
Azam Khan Bail : आझम खान दोन वर्षांनंतर तुरुंगातून सुटणार? शेवटच्या गुन्ह्यातही मिळाला जामीन
Parbhani Lower Dhudhna : परभणीलाही पावसाने झोडपलं, लोअर दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग
Heavy Rain In Marathwada : मराठवाड्यात जनजीवन ठप्प, Dharashiv, Beed, Jalna मध्ये थैमान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lawrence Bishnoi : लॉरेन्स बिश्नोई गँगला दहशतवादी संघटना घोषित, कॅनडा सरकारचा मोठा निर्णय
लॉरेन्स बिश्नोई गँगला दहशतवादी संघटना घोषित, कॅनडा सरकारचा मोठा निर्णय
Tilak Verma Net Worth : तिलक वर्मा ठरला आशिया चषकातील फायनलमधील भारताच्या विजयाचा हिरो, जाणून घ्या युवा खेळाडूची नेटवर्थ 
तिलक वर्मा ठरला आशिया चषकातील फायनलमधील भारताच्या विजयाचा हिरो, जाणून घ्या युवा खेळाडूची नेटवर्थ 
Mainak Ghosh : एकीकडे जिल्हाधिकारी नाचगाण्यात दंग, दुसरीकडे वडिलांचे अंत्यसंस्कार करुन IAS मैनक घोष पूरग्रस्तांच्या मदतीला; धाराशिव पुरातील दोन दृष्यं
एकीकडे जिल्हाधिकारी नाचगाण्यात दंग, दुसरीकडे वडिलांचे अंत्यसंस्कार करुन IAS मैनक घोष पूरग्रस्तांच्या मदतीला; धाराशिव पुरातील दोन दृष्यं
अमेरिकेच्या दबावामुळे यूपीए सरकारनं 26/11 नंतर पाकिस्तानविरुद्ध कारवाई केली नाही, पी चिदंबरम यांचा मोठा  गौप्यस्फोट 
अमेरिकेच्या दबावामुळे यूपीए सरकारनं 26/11 नंतर पाकिस्तानविरुद्ध कारवाई केली नाही, पी चिदंबरम यांचा मोठा  गौप्यस्फोट 
IND vs PAK : भारत पाकिस्तान पु्न्हा आमने सामने येणार, महिला वनडे वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघ भिडणार, भारताचं पूर्ण वेळापत्रक 
भारत पाकिस्तान पु्न्हा आमने सामने येणार, महिला वनडे वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघ भिडणार, भारताचं पूर्ण वेळापत्रक 
राष्ट्रसंत भगवान बाबांच्या जन्मभूमीत होणार पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा, लाखोंच्या गर्दीची शक्यता, काय आहे इतिहास?
राष्ट्रसंत भगवान बाबांच्या जन्मभूमीत होणार पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा, लाखोंच्या गर्दीची शक्यता, काय आहे इतिहास?
TCS Layoffs : टाटा ग्रुपच्या टीसीएसमध्ये 30 हजार कर्मचाऱ्यांची कपात? आयटी क्षेत्राला धक्के सुरुच, IT कंपन्यांच्या कार्यालयांमध्ये नेमकं काय घडतंय?
टाटा ग्रुपच्या टीसीएसमध्ये 30 हजार कर्मचाऱ्यांची कपात? आयटी क्षेत्राला धक्के सुरुच, नेमकं काय घडतंय?
चीनची मक्तेदारी संपणार! राजस्थानमध्ये सापडला सर्वात मोठा पांढऱ्या सोन्याचा साठा, 80 टक्के गरज भागणार
चीनची मक्तेदारी संपणार! राजस्थानमध्ये सापडला सर्वात मोठा पांढऱ्या सोन्याचा साठा, 80 टक्के गरज भागणार
Embed widget